AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘स्टार प्रवाह’ची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका, गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती

गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत. ('Sukh Mhnje Nakki Kay Asta' is a Maharashtra's number one serial, Fans are loving Gauri's new look)

| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 3:55 PM
Share
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनवलं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनवलं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला.

1 / 5
जयदीपच्या मदतीने तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे. गौरीच्या मेकओव्हर मागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीने आपली मतं ठामपणे मांडावीत,  शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळे गौरीचा फक्त लूक नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखिल परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडतं आहे.

जयदीपच्या मदतीने तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे. गौरीच्या मेकओव्हर मागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीने आपली मतं ठामपणे मांडावीत, शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळे गौरीचा फक्त लूक नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखिल परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडतं आहे.

2 / 5
गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत.

गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत.

3 / 5
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे पुढील भाग देखिल मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला शालिनी घेणार यात शंका नाही.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे पुढील भाग देखिल मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला शालिनी घेणार यात शंका नाही.

4 / 5
शिर्केपाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

शिर्केपाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

5 / 5
Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.