AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 कारणांमुळे रोज प्यायला हवं दालचिनीचं पाणी, होतील जबरदस्त फायदे!

स्वयंपाकघरात दालचिनीचं महत्त्व खूप आहे. दालचिनीमुळे जेवणाची चव वाढते. यात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तुम्हाला माहितेय की दालचिनीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात? जाणून घेऊया दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे...

| Updated on: Oct 26, 2023 | 4:52 PM
Share
दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था चांगली होते. पचनाशी संबंधित तुम्हाला ज्या कुठल्या समस्या असतील त्या दालचिनीच्या पाण्याने दूर होतील. पचनसंस्था चांगली आणि आरोग्यदायी हवी असल्यास दालचिनीचे पाणी प्या.

दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था चांगली होते. पचनाशी संबंधित तुम्हाला ज्या कुठल्या समस्या असतील त्या दालचिनीच्या पाण्याने दूर होतील. पचनसंस्था चांगली आणि आरोग्यदायी हवी असल्यास दालचिनीचे पाणी प्या.

1 / 5
काही लोक नियमित दालचिनीचे पाणी पितात. बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी दालचिनीचे पाणी प्यायल्याने कमी होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर आजार कमी होण्यास मदत होते.

काही लोक नियमित दालचिनीचे पाणी पितात. बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी दालचिनीचे पाणी प्यायल्याने कमी होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर आजार कमी होण्यास मदत होते.

2 / 5
दालचिनीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला, सर्दी, ताप यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

दालचिनीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला, सर्दी, ताप यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

3 / 5
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं. दालचिनी मध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. सर्दी, ताप खोकला अशा संदर्भात कुठल्याही समस्या असतील तर त्यासाठी हे पाणी अति उत्तम आहे.

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं. दालचिनी मध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. सर्दी, ताप खोकला अशा संदर्भात कुठल्याही समस्या असतील तर त्यासाठी हे पाणी अति उत्तम आहे.

4 / 5
तुम्हाला माहितेय का दालचिनीचे पाणी त्वचेसाठी उत्तम असते? त्वचेचे आरोग्य जर सुधारायचं असेल तर दालचिनीचे पाणी प्यावे. त्वचेवरील मुरूम, डाग आणि इतर समस्या लगेच दूर होतात.

तुम्हाला माहितेय का दालचिनीचे पाणी त्वचेसाठी उत्तम असते? त्वचेचे आरोग्य जर सुधारायचं असेल तर दालचिनीचे पाणी प्यावे. त्वचेवरील मुरूम, डाग आणि इतर समस्या लगेच दूर होतात.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.