AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1960 मधील रोमँटिक गाणं, ऐकलं तर दिवसभर गुणगुणतात लोक, कितीही ऐकलं तर मन भरतच नाही

1960 च्या दशकातील प्रचंड रोमँटिक गाणं. जे आजही प्रत्येकजण ऐकतो. आजही कुठेजरी वाजलं की तरुण असो की दुसरं कुणी दिवसभर गुणगुणतो.

| Updated on: Feb 21, 2026 | 9:29 AM
Share
1960 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीला रोमँटिक गाण्यांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती भावना, नात्यांमधील कोमलता आणि प्रेमाची नाजूक अभिव्यक्ती यांचे जिवंत प्रतीक होती.

1960 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीला रोमँटिक गाण्यांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती भावना, नात्यांमधील कोमलता आणि प्रेमाची नाजूक अभिव्यक्ती यांचे जिवंत प्रतीक होती.

1 / 6
आजही अनेक जण ही गाणी ऐकताना जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. भारताबाहेर राहणारे भारतीयही हे गाणं ऐकून आपल्या संस्कृतीशी असलेले नाते पुन्हा अनुभवतात. 1968 साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान या चित्रपटातील ‘लिखे जो खत तुझे’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

आजही अनेक जण ही गाणी ऐकताना जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. भारताबाहेर राहणारे भारतीयही हे गाणं ऐकून आपल्या संस्कृतीशी असलेले नाते पुन्हा अनुभवतात. 1968 साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान या चित्रपटातील ‘लिखे जो खत तुझे’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

2 / 6
हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड गाजले. त्या काळात रेडिओ आणि ग्रामोफोन रेकॉर्डवर हे गाणं वारंवार ऐकू येत असे. तरुणाईसाठी ते रोमँटिक भावना व्यक्त करण्याचे प्रतीक बनले.

हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड गाजले. त्या काळात रेडिओ आणि ग्रामोफोन रेकॉर्डवर हे गाणं वारंवार ऐकू येत असे. तरुणाईसाठी ते रोमँटिक भावना व्यक्त करण्याचे प्रतीक बनले.

3 / 6
आजच्या डिजिटल युगातही हे गाणे यूट्यूबवर लाखो-कोट्यवधी वेळा ऐकले जाते. लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खास रोमँटिक प्रसंगी हे गाणं आजही नेहमी वाजवले जाते.

आजच्या डिजिटल युगातही हे गाणे यूट्यूबवर लाखो-कोट्यवधी वेळा ऐकले जाते. लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खास रोमँटिक प्रसंगी हे गाणं आजही नेहमी वाजवले जाते.

4 / 6
कन्यादान हा चित्रपट सामाजिक आणि रोमँटिक चित्रपट होता. मुलीच्या लग्नाभोवती फिरणारी कथा आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित कथानकामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

कन्यादान हा चित्रपट सामाजिक आणि रोमँटिक चित्रपट होता. मुलीच्या लग्नाभोवती फिरणारी कथा आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित कथानकामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

5 / 6
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आणि तो हिट ठरला. तज्ज्ञांच्या मते, चित्रपटातील गाण्यांची लोकप्रियता ही त्याच्या यशामागील मोठी ताकद होती. विशेषतः ‘लिखे जो खत तुझे’ या गाण्याने चित्रपटाला वेगळी ओळख मिळवून दिली.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आणि तो हिट ठरला. तज्ज्ञांच्या मते, चित्रपटातील गाण्यांची लोकप्रियता ही त्याच्या यशामागील मोठी ताकद होती. विशेषतः ‘लिखे जो खत तुझे’ या गाण्याने चित्रपटाला वेगळी ओळख मिळवून दिली.

6 / 6
Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार