AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असे ठिकाण जिथे रस्त्याचा होतो अंत, रामायणातही आहे उल्लेख

Indias Last Raod : भारताच्या तिन्ही पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांना समुद्र आहे, तर उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील शेवटच्या रस्त्याची माहिती सांगणार आहोत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 30, 2025 | 6:10 PM
Share
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते.

भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते.

1 / 5
रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे.

रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे.

2 / 5
तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या ठिकाणी भारतातील शेवटच्या रस्त्याचा अंत होतो आणि त्यानंतर पाल्क सामुद्रधुनी सुरू होते.

तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या ठिकाणी भारतातील शेवटच्या रस्त्याचा अंत होतो आणि त्यानंतर पाल्क सामुद्रधुनी सुरू होते.

3 / 5
रामायणात धनुषकोडी शहराचा उल्लेख करण्यात आला होता. असे मानले जाते की भगवान श्री राम लंकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा या ठिकाणापासून रामसेतूचे बांधकाम सुरू केले होते.

रामायणात धनुषकोडी शहराचा उल्लेख करण्यात आला होता. असे मानले जाते की भगवान श्री राम लंकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा या ठिकाणापासून रामसेतूचे बांधकाम सुरू केले होते.

4 / 5
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 87 हा रामेश्वरम आणि धनुषकोडीला जोडतो. हा महामार्ग हिंदी महासागर बंगालच्या उपसागराच्या सीनेवर आहे. या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देत असतात.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 87 हा रामेश्वरम आणि धनुषकोडीला जोडतो. हा महामार्ग हिंदी महासागर बंगालच्या उपसागराच्या सीनेवर आहे. या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देत असतात.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...