AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’मधल्या रणवीरच्या ऑनस्क्रीन आईला ओळखलंत का? ‘बॉर्डर 2’शी खास कनेक्शन

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीच्या (रणवीर सिंह) आईची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीचं 'बॉर्डर 2'शी खास कनेक्शन आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 10:15 AM
Share
'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीची (रणवीर सिंह) आई प्रभनीत कौर यांची भूमिका अभिनेत्री मधुरजीत सरघीने साकारली आहे. मधुरजीत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीची (रणवीर सिंह) आई प्रभनीत कौर यांची भूमिका अभिनेत्री मधुरजीत सरघीने साकारली आहे. मधुरजीत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

1 / 5
मधुरजीतने टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचित लोकांना माहीत असेल.

मधुरजीतने टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचित लोकांना माहीत असेल.

2 / 5
मधुरजीत सरघी ही प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग सिंहची पत्नी आहे. अनुराग सिंहने 'केसरी', 'बॉर्डर 2' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मधुरजीतनेही रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर आपली विशेष छाप सोडली आहे.

मधुरजीत सरघी ही प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग सिंहची पत्नी आहे. अनुराग सिंहने 'केसरी', 'बॉर्डर 2' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मधुरजीतनेही रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर आपली विशेष छाप सोडली आहे.

3 / 5
मधुरजीतने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. विविध मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मधुरजीत आणि अनुराग यांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो पहायला मिळतात.

मधुरजीतने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. विविध मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मधुरजीत आणि अनुराग यांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो पहायला मिळतात.

4 / 5
मधुरजीतने 'अग्निपथ', 'छपाक' आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच 'फिराक', 'समर 2007' आणि 'मंटो' यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटांमध्येही तिने काम केलंय.

मधुरजीतने 'अग्निपथ', 'छपाक' आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच 'फिराक', 'समर 2007' आणि 'मंटो' यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटांमध्येही तिने काम केलंय.

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.