AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही तुळशीजवळ हे रोप लावू नका, घरात येऊ शकते पनवती

तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. त्याचे निसर्गाला आणि आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे आर्थिक संकट येत नाही. पण तुळस लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते देखील तुम्हाला माहित हवे.

shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 11, 2024 | 7:44 PM
Share
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहित नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात.

Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहित नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील समृद्धीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील समृद्धीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

2 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

4 / 5
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते.

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते.

5 / 5
Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?