AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालक आणि बीटचा ज्यूस पिल्याने ही मोठी समस्या होईल कायमची दूर..

पालक आणि बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. विशेष म्हणजे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी आहे, त्याच्यासाठी हे अत्यंत गुणकार आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 10:21 AM
Share
बऱ्याच लोकांच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण होते. रक्ताची कमी निर्माण झाल्यावर अनेक आजार होण्याची शक्यता असते. शिवाय त्या व्यक्तीला प्रचंड अशक्तपणाही येतो. 

बऱ्याच लोकांच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण होते. रक्ताची कमी निर्माण झाल्यावर अनेक आजार होण्याची शक्यता असते. शिवाय त्या व्यक्तीला प्रचंड अशक्तपणाही येतो. 

1 / 5
अशावेळी डॉक्टर रक्त चढवतात. मात्र, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर तुम्ही फक्त दोनच गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे ही समस्या दूर होईल. 

अशावेळी डॉक्टर रक्त चढवतात. मात्र, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर तुम्ही फक्त दोनच गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे ही समस्या दूर होईल. 

2 / 5
रक्त वाढवण्यासाठी बीट खूप महत्वाचे काम करते. रक्त वाढीसाठी बीट इतके काहीच फायदेशीर नाही. विविध प्रकारे आपण बीटाचा आहारात समावेश करू शकता. 

रक्त वाढवण्यासाठी बीट खूप महत्वाचे काम करते. रक्त वाढीसाठी बीट इतके काहीच फायदेशीर नाही. विविध प्रकारे आपण बीटाचा आहारात समावेश करू शकता. 

3 / 5
बीटपासून विविध पदार्थही तयार करता येतात. बीटसोबतच रक्तवाढीसाठी पालकही महत्वाची भूमिका बजावते. पालकमुळेही रक्तवाढीस मदत होते. 

बीटपासून विविध पदार्थही तयार करता येतात. बीटसोबतच रक्तवाढीसाठी पालकही महत्वाची भूमिका बजावते. पालकमुळेही रक्तवाढीस मदत होते. 

4 / 5
पालकचे दररोज सेवण करा. ज्यामुळे कमी रक्ताची समस्या कायमच दूर होईल. निरोगी राहण्यासाठी सकाळी उपाशीपोटी बीट आणि पालकचा ज्यूस घ्या. 

पालकचे दररोज सेवण करा. ज्यामुळे कमी रक्ताची समस्या कायमच दूर होईल. निरोगी राहण्यासाठी सकाळी उपाशीपोटी बीट आणि पालकचा ज्यूस घ्या. 

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.