AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? चुकीच्या वेळेमुळे तुम्ही होताय लठ्ठ

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने नेमकं काय होते, याबद्दल आयुर्वेदात काही माहिती दिली आहे. आयुर्वेदानुसार जेवणाचे नियम आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Feb 20, 2026 | 2:59 PM
Share
आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यावर एक ग्लास पाणी पितो. यानंतर आपल्याला स्वत:ला तृप्त झाल्यासारखे वाटते. पण या सवयीमुळे तुमच्या पचनसंस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. आज आपण जेवल्यानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यावर एक ग्लास पाणी पितो. यानंतर आपल्याला स्वत:ला तृप्त झाल्यासारखे वाटते. पण या सवयीमुळे तुमच्या पचनसंस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. आज आपण जेवल्यानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल जाणून घेणार आहोत.

1 / 6
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात जेवणाचे काही विशेष नियम सांगितले आहेत. ज्यामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा पोटातील जठराग्नी  म्हणजे पाचन अग्नी अन्न पचवण्यासाठी सक्रिय होते.

भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात जेवणाचे काही विशेष नियम सांगितले आहेत. ज्यामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा पोटातील जठराग्नी म्हणजे पाचन अग्नी अन्न पचवण्यासाठी सक्रिय होते.

2 / 6
अशावेळी जर आपण लगेच पाणी प्यायलो तर पाचक एन्झाइम्स आणि जठर रस पातळ होतात. परिणामी, अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे यांसारख्या समस्या सुरू होतात.

अशावेळी जर आपण लगेच पाणी प्यायलो तर पाचक एन्झाइम्स आणि जठर रस पातळ होतात. परिणामी, अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे यांसारख्या समस्या सुरू होतात.

3 / 6
जेवणानंतर लगेच पाणी प्याल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. जेव्हा अन्न योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. ते शरीरात चरबी (Fat) म्हणून साठवले जाते. यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर रक्तातील साखरेची पातळी देखील अनियंत्रित होऊ शकते.

जेवणानंतर लगेच पाणी प्याल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. जेव्हा अन्न योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. ते शरीरात चरबी (Fat) म्हणून साठवले जाते. यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर रक्तातील साखरेची पातळी देखील अनियंत्रित होऊ शकते.

4 / 6
निरोगी शरीरासाठी अन्नातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषले जाणे आवश्यक असते. पचनक्रिया मंदावल्यामुळे आतडे हे पोषक घटक शोषू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात दीर्घकाळ अशक्तपणा आणि पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते.

निरोगी शरीरासाठी अन्नातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषले जाणे आवश्यक असते. पचनक्रिया मंदावल्यामुळे आतडे हे पोषक घटक शोषू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात दीर्घकाळ अशक्तपणा आणि पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते.

5 / 6
यामुळे जेवणापूर्वी ३० मिनिटे आणि जेवणानंतर किमान ४० ते ६० मिनिटांनी पाणी प्यावे. जर जेवताना खूप तिखट वाटले किंवा घसा कोरडा पडला, तर एक-दोन घोट कोमट पाणी किंवा ताक घेण्यास हरकत नाही. अन्न जितके जास्त चावून खाल, तितकी लाळ त्यात मिसळेल आणि तुम्हाला पाण्याची गरज भासणार नाही.

यामुळे जेवणापूर्वी ३० मिनिटे आणि जेवणानंतर किमान ४० ते ६० मिनिटांनी पाणी प्यावे. जर जेवताना खूप तिखट वाटले किंवा घसा कोरडा पडला, तर एक-दोन घोट कोमट पाणी किंवा ताक घेण्यास हरकत नाही. अन्न जितके जास्त चावून खाल, तितकी लाळ त्यात मिसळेल आणि तुम्हाला पाण्याची गरज भासणार नाही.

6 / 6
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल