AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversy | सलमान खान आणि आमिर खान भिडले, ‘या’ गोष्टीमुळे वादाला फुटले तोंड, मैत्रीमध्ये दुरावा आणि

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. आमिर खान हा देखील चर्चेत राहणारा अभिनेता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांपासून दूर आहे.

| Updated on: Aug 30, 2023 | 6:00 PM
Share
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आणि आमिर खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. मात्र, अनेकदा यांच्यामध्ये मोठे वाद देखील झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये तर आमिर खान याने सलमान खान याच्याबद्दल धक्कादायक विधान केले.

बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आणि आमिर खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. मात्र, अनेकदा यांच्यामध्ये मोठे वाद देखील झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये तर आमिर खान याने सलमान खान याच्याबद्दल धक्कादायक विधान केले.

1 / 5
आमिर खान आणि सलमान खान यांनी सर्वात पहिल्यांदा अंदाज अपना अपना या चित्रपटामध्ये काम केले. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांना फार काही बोलत नव्हते. आमिर खान याला सलमान खान याच्या काही गोष्टी अजिबातच आवडत नव्हत्या. याचा खुलासा आमिर खान यानेच एका मुलाखतीमध्ये केला.

आमिर खान आणि सलमान खान यांनी सर्वात पहिल्यांदा अंदाज अपना अपना या चित्रपटामध्ये काम केले. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांना फार काही बोलत नव्हते. आमिर खान याला सलमान खान याच्या काही गोष्टी अजिबातच आवडत नव्हत्या. याचा खुलासा आमिर खान यानेच एका मुलाखतीमध्ये केला.

2 / 5
एका मुलाखतीमध्ये आमिर खान हा सलमान खानबद्दल बोलताना म्हणाला की, त्याच्या चित्रपटाच्या हिटची अजिबातच काळजी करू नका. कारण त्याचे चित्रपट कोणत्याही तर्काशिवाय चालतात हे विशेष आहे. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सलमान खान याला खूप वाईट वाटले होते.

एका मुलाखतीमध्ये आमिर खान हा सलमान खानबद्दल बोलताना म्हणाला की, त्याच्या चित्रपटाच्या हिटची अजिबातच काळजी करू नका. कारण त्याचे चित्रपट कोणत्याही तर्काशिवाय चालतात हे विशेष आहे. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सलमान खान याला खूप वाईट वाटले होते.

3 / 5
सलमान खान आणि आमिर खान यांच्या मैत्रीमध्ये खरी दरार ही दंगल आणि सुलतान चित्रपटामुळे झाली. सलमान खान याच्या सुलतान या चित्रपटाचे नाव अगोदर दंगल होते. मात्र, आमिर खान यानेही आपल्या चित्रपटाचे तेच नाव ठेवल्याने सलमान खानचा पारा चांगलाच चढला.

सलमान खान आणि आमिर खान यांच्या मैत्रीमध्ये खरी दरार ही दंगल आणि सुलतान चित्रपटामुळे झाली. सलमान खान याच्या सुलतान या चित्रपटाचे नाव अगोदर दंगल होते. मात्र, आमिर खान यानेही आपल्या चित्रपटाचे तेच नाव ठेवल्याने सलमान खानचा पारा चांगलाच चढला.

4 / 5
मैत्रीमध्ये अनेक चढउतार आल्यानंतरही सलमान खान आणि आमिर खान हे आताही चांगले मित्र नक्कीच आहेत. सलमान खान याने काही दिवसांपूर्वीच आमिर खान याच्या घरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मैत्रीमध्ये अनेक चढउतार आल्यानंतरही सलमान खान आणि आमिर खान हे आताही चांगले मित्र नक्कीच आहेत. सलमान खान याने काही दिवसांपूर्वीच आमिर खान याच्या घरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

5 / 5
Follow Us
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच..
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......