AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या हृदय, रक्तदाब आणि वजनावर होणारे फायदे आणि योग्य पद्धत.

| Updated on: Jun 09, 2026 | 3:46 PM
Share
भारतीय स्वयंपाकघरात लसणाचा वापर केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर आयुर्वेदात त्याला औषधी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेक आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात.

भारतीय स्वयंपाकघरात लसणाचा वापर केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर आयुर्वेदात त्याला औषधी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेक आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात.

1 / 6
लसणामध्ये अ‍ॅलिसिन (Allicin) नावाचे मुख्य सल्फर कम्पाउंड असते, जे औषधासारखे काम करते. पण सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक किंवा दोन पाकळी खाल्ल्याने शरीरात कोणते सकारात्मक बदल घडतात, त्याच्या अतिसेवनाने काय तोटे होऊ शकतात, याबद्दलची आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

लसणामध्ये अ‍ॅलिसिन (Allicin) नावाचे मुख्य सल्फर कम्पाउंड असते, जे औषधासारखे काम करते. पण सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक किंवा दोन पाकळी खाल्ल्याने शरीरात कोणते सकारात्मक बदल घडतात, त्याच्या अतिसेवनाने काय तोटे होऊ शकतात, याबद्दलची आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

2 / 6
नियमितपणे रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल (LDL) ची पातळी कमी होण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

नियमितपणे रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल (LDL) ची पातळी कमी होण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

3 / 6
लसणामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

लसणामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

4 / 6
लसणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. सकाळी याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका टळतो.

लसणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. सकाळी याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका टळतो.

5 / 6
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्थेतील टाकाऊ आणि विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात. यामुळे यकृताचे (Liver) आरोग्य सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसूण शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवतो. सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते, परिणामी वजन वेगाने कमी होते.

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्थेतील टाकाऊ आणि विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात. यामुळे यकृताचे (Liver) आरोग्य सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसूण शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवतो. सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते, परिणामी वजन वेगाने कमी होते.

6 / 6
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात