Chanakya Niti : या धोरणांचं पालन केल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती होतो श्रीमंत, तसेच नात्यात निर्माण होतो गोडवा

Chanakya Niti : चाणक्य नीतीतील धोरणं अजूनही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे, त्याकडे सामान्यांचं लक्ष असतं. चला जाणून घेऊयात

| Updated on: Apr 22, 2023 | 10:16 PM
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

1 / 5
पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

2 / 5
गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

3 / 5
कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

4 / 5
नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.