AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या धोरणांचं पालन केल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती होतो श्रीमंत, तसेच नात्यात निर्माण होतो गोडवा

Chanakya Niti : चाणक्य नीतीतील धोरणं अजूनही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे, त्याकडे सामान्यांचं लक्ष असतं. चला जाणून घेऊयात

| Updated on: Apr 22, 2023 | 10:16 PM
Share
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

1 / 5
पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

2 / 5
गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

3 / 5
कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

4 / 5
नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

5 / 5
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.