AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या धोरणांचं पालन केल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती होतो श्रीमंत, तसेच नात्यात निर्माण होतो गोडवा

Chanakya Niti : चाणक्य नीतीतील धोरणं अजूनही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे, त्याकडे सामान्यांचं लक्ष असतं. चला जाणून घेऊयात

| Updated on: Apr 22, 2023 | 10:16 PM
Share
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

1 / 5
पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

2 / 5
गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

3 / 5
कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

4 / 5
नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

5 / 5
प्रत्येक मेसेजला उत्तर देणारे दादा.. अजित पवारांचा शेवटचा कॉल आला समोर
प्रत्येक मेसेजला उत्तर देणारे दादा.. अजित पवारांचा शेवटचा कॉल आला समोर.
त्यांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
त्यांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.
देश विकायला काढताना मोदी कोणाशी बोलत होते? राऊतांचा खोचक प्रश्न
देश विकायला काढताना मोदी कोणाशी बोलत होते? राऊतांचा खोचक प्रश्न.
गर्दीवेळी एक्स्प्रेसना नो एन्ट्री! मध्य रेल्वेचा निर्णय
गर्दीवेळी एक्स्प्रेसना नो एन्ट्री! मध्य रेल्वेचा निर्णय.
8:37 ला शेवटा तो फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचं शेवटंच बोलणं
8:37 ला शेवटा तो फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचं शेवटंच बोलणं.
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले
देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले.
मुंबई एअरपोर्टवर अपघात! विमानांचे पंख एकमेकांना धडकले अन्...
मुंबई एअरपोर्टवर अपघात! विमानांचे पंख एकमेकांना धडकले अन्....
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू
128 दिवसांची झुंज संपली! कफ सिरपमुळे 4 वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू.
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार.