AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या धोरणांचं पालन केल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती होतो श्रीमंत, तसेच नात्यात निर्माण होतो गोडवा

Chanakya Niti : चाणक्य नीतीतील धोरणं अजूनही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे, त्याकडे सामान्यांचं लक्ष असतं. चला जाणून घेऊयात

| Updated on: Apr 22, 2023 | 10:16 PM
Share
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

1 / 5
पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

2 / 5
गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

3 / 5
कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

4 / 5
नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.

5 / 5
Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....