PHOTO: नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला चौथा पूर

नाशिकः नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात […]

| Updated on: Sep 29, 2021 | 1:54 PM
नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

1 / 7
नाशिकमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपले आहे. लेंडी नदीला पूर आला आहे.

नाशिकमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपले आहे. लेंडी नदीला पूर आला आहे.

2 / 7
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

3 / 7
गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.

गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.

4 / 7
नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

5 / 7
नाशिकमध्ये गोदापात्रातील सर्व दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी दुपारी तीननंतर वाढण्याचा अंदाज आहे. नदी परिसरात कोणीही फिरकू नये, अशा सूचना आहेत.

नाशिकमध्ये गोदापात्रातील सर्व दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी दुपारी तीननंतर वाढण्याचा अंदाज आहे. नदी परिसरात कोणीही फिरकू नये, अशा सूचना आहेत.

6 / 7
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे चौमाळ पाणी सध्या तरी नियंत्रित आहे. मात्र, ते कधी रौद्ररूप धारण करेल याची खात्री नाही.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे चौमाळ पाणी सध्या तरी नियंत्रित आहे. मात्र, ते कधी रौद्ररूप धारण करेल याची खात्री नाही.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.