AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती बाप्पांच्या सासऱ्याचे नाव काय? विघ्नहर्त्याच्या सासरवाडीबद्दल जाणून घ्या

गणपती बाप्पा सामान्यतः ब्रह्मचारी मानले जातात, पण रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या दोन पत्नींचा उल्लेख धर्मग्रंथांत आहे. रिद्धी आणि सिद्धीच्या विवाहा नंतर त्यांना शुभ आणि लाभ हे दोन पुत्र झाले. या कुटुंबाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण ती सुख, समृद्धी आणि यश आणते.

| Updated on: Aug 29, 2025 | 10:14 PM
Share
राज्यात सर्वत्र गणपती बाप्पााच्या आगमनाने उत्साह संचारलेला आहे. आपण सर्वांचे लाडके विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता श्री गणेशांच्या अद्भुत कथांचा अनुभव घेतो. हिंदू धर्मात गणेशजींना प्रथम पूजनीय मानले जाते आणि त्यांच्याविषयी अनेक धार्मिक मान्यता प्रचलित आहेत.

राज्यात सर्वत्र गणपती बाप्पााच्या आगमनाने उत्साह संचारलेला आहे. आपण सर्वांचे लाडके विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता श्री गणेशांच्या अद्भुत कथांचा अनुभव घेतो. हिंदू धर्मात गणेशजींना प्रथम पूजनीय मानले जाते आणि त्यांच्याविषयी अनेक धार्मिक मान्यता प्रचलित आहेत.

1 / 6
सामान्यतः गणपती बाप्पांना ब्रह्मचारी मानले जाते, परंतु अनेक धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या दोन पत्नींचा उल्लेख आढळतो. रिद्धी आणि सिद्धी अशी त्यांच्या पत्नींची नावे आहेत. या दोन देवतांची गणपती बाप्पांसोबत पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

सामान्यतः गणपती बाप्पांना ब्रह्मचारी मानले जाते, परंतु अनेक धर्मग्रंथांमध्ये त्यांच्या दोन पत्नींचा उल्लेख आढळतो. रिद्धी आणि सिद्धी अशी त्यांच्या पत्नींची नावे आहेत. या दोन देवतांची गणपती बाप्पांसोबत पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

2 / 6
एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या भगवान विश्वकर्मा यांच्या कन्या होत्या. विश्वकर्मा हे देवांचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. या मान्यतेनुसार, विश्वकर्मा हे गणेशाचे सासरे आहेत.

एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या भगवान विश्वकर्मा यांच्या कन्या होत्या. विश्वकर्मा हे देवांचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. या मान्यतेनुसार, विश्वकर्मा हे गणेशाचे सासरे आहेत.

3 / 6
तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या मानस कन्या होत्या. याचा अर्थ असा की त्यांची निर्मिती ब्रह्मदेवाच्या संकल्पनेतून झाली होती. या मान्यतेनुसार ब्रह्मदेव हे गणेशाचे सासरे आहेत.

तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार, रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या मानस कन्या होत्या. याचा अर्थ असा की त्यांची निर्मिती ब्रह्मदेवाच्या संकल्पनेतून झाली होती. या मान्यतेनुसार ब्रह्मदेव हे गणेशाचे सासरे आहेत.

4 / 6
रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबतच्या विवाहानंतर गणेशांना दोन पुत्र झाले. रिद्धीचा पुत्र शुभ आणि सिद्धीचा पुत्र लाभ. अनेक कुटुंबांमध्ये गणपती बाप्पांच्या प्रतिमेसोबत रिद्धी-सिद्धी आणि त्यांचे पुत्र शुभ-लाभ यांच्या मूर्ती किंवा चित्रे लावण्याची प्रथा आहे. या संपूर्ण कुटुंबाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि यश येते.

रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबतच्या विवाहानंतर गणेशांना दोन पुत्र झाले. रिद्धीचा पुत्र शुभ आणि सिद्धीचा पुत्र लाभ. अनेक कुटुंबांमध्ये गणपती बाप्पांच्या प्रतिमेसोबत रिद्धी-सिद्धी आणि त्यांचे पुत्र शुभ-लाभ यांच्या मूर्ती किंवा चित्रे लावण्याची प्रथा आहे. या संपूर्ण कुटुंबाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि यश येते.

5 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.