AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: अरबी समुद्राच्या काठावर असलेली 5 राज्ये कोणती? सांगा पटकन

भारताची सीमा ही तीन महासागरांशी आहे, त्यापैकी एक म्हणजे अरबी समुद्र आहे. हा समुद्र भारताच्या पश्चिमेला आहे. भारतातील कोणती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अरबी समुद्राच्या काठावर आहेत ते जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 26, 2025 | 6:19 PM
Share
मराराष्ट्र: मराराष्ट्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड या ठिकाणांवरून अरबी समुद्राचे मनमोहक रुप दिसते. महाराष्ट्रात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

मराराष्ट्र: मराराष्ट्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड या ठिकाणांवरून अरबी समुद्राचे मनमोहक रुप दिसते. महाराष्ट्रात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

1 / 5
गुजरात: गुजरात राज्याचा पश्चिम भाग हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे किनारी राज्य आहे. गुजरातला जवळपास 2340 किलोमीटरचा किनारा आहे.

गुजरात: गुजरात राज्याचा पश्चिम भाग हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे किनारी राज्य आहे. गुजरातला जवळपास 2340 किलोमीटरचा किनारा आहे.

2 / 5
गोवा: गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, यात फक्त दोन जिल्हे आहेत. गोवा पूर्णपणे अरबी समुद्राशी जोडलेले आहे. या राज्याची अर्थव्यवस्था ही अरबी समुद्राच्या पर्यटनाशी जोडलेली आहे.

गोवा: गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, यात फक्त दोन जिल्हे आहेत. गोवा पूर्णपणे अरबी समुद्राशी जोडलेले आहे. या राज्याची अर्थव्यवस्था ही अरबी समुद्राच्या पर्यटनाशी जोडलेली आहे.

3 / 5
कर्नाटक: कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे राज्य आहे.  कर्नाटकमध्ये कारवार आणि मंगळुरूसारखी महत्त्वाची बंदरे आहेत.

कर्नाटक: कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे राज्य आहे. कर्नाटकमध्ये कारवार आणि मंगळुरूसारखी महत्त्वाची बंदरे आहेत.

4 / 5
केरळ: केरळ भारताच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या सीमेवरील एक प्रमुख राज्य आहे. या राज्यात कोचीन हे मुख्य बंदर  आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत.

केरळ: केरळ भारताच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या सीमेवरील एक प्रमुख राज्य आहे. या राज्यात कोचीन हे मुख्य बंदर आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.