AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीच्या पानांनी करा सकाळची सुरूवात आणि जगा निरोगी आयुष्य 

तुळशीचे पान आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. दररोज सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे पाणी प्या, हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

| Updated on: Sep 28, 2025 | 3:08 PM
Share
सकाळची सुरूवात चांगली झाली की, आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. यामुळे सकाळी तुम्ही काय खाता-पिता हे अत्यंत महत्वाचे आहे. सकाळी शक्यतो हेल्दी पेयांनी सुरूवात करा. 

सकाळची सुरूवात चांगली झाली की, आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. यामुळे सकाळी तुम्ही काय खाता-पिता हे अत्यंत महत्वाचे आहे. सकाळी शक्यतो हेल्दी पेयांनी सुरूवात करा. 

1 / 5
तुळशीची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते. 

तुळशीची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते. 

2 / 5
दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय त्वचाही चांगली होते. 

दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय त्वचाही चांगली होते. 

3 / 5
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास हे मदत करतात. 

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास हे मदत करतात. 

4 / 5
तुम्हाला जर त्वचेच्या काही समस्या असतील तर तुळशीच्या पानांचे पाणी प्या. यामुळे त्या झटपट कमी होतात. शिवाय पिंपल्स जाण्यासही मदत होते. 

तुम्हाला जर त्वचेच्या काही समस्या असतील तर तुळशीच्या पानांचे पाणी प्या. यामुळे त्या झटपट कमी होतात. शिवाय पिंपल्स जाण्यासही मदत होते. 

5 / 5
Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र