AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, रस्त्यांना आले नदीचे स्वरुप, अनेक भागांत पाणी साचले

हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड भागात रेड अलर्ट दिला होता. त्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला होता. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी अनेक रस्ते जलमय झाले. अंधेरीत पंपिंग मशिनद्वारे सबवेच्या आतून पाणी काढण्याचे काम बीएमसीचे कर्मचारी सतत करत असतात.

| Updated on: Jul 21, 2023 | 3:08 PM
Share
मुंबईसह उपनगरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंधेरी सबवे पाण्यात गेला आहे. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भुयारी मार्गापासून दुकाने आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

मुंबईसह उपनगरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंधेरी सबवे पाण्यात गेला आहे. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भुयारी मार्गापासून दुकाने आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

1 / 5
मुंबई उपनगरच्या दादर, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, कांदिवलीमध्ये सध्या अधून मधून पाऊस सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर पाण्यात गेले आहेत. नागरिकांना पाण्याच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

मुंबई उपनगरच्या दादर, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, कांदिवलीमध्ये सध्या अधून मधून पाऊस सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर पाण्यात गेले आहेत. नागरिकांना पाण्याच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

2 / 5
लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, बीएमसी आणि स्थानिक नागरिक येथे तैनात आहेत. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी फक्त पाणीच दिसत आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, बीएमसी आणि स्थानिक नागरिक येथे तैनात आहेत. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी फक्त पाणीच दिसत आहे.

3 / 5
मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सतत पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसामुळे उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बेस्टकडून अनेक मार्गावरील बसेस वळवल्या आहेत.

मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सतत पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसामुळे उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बेस्टकडून अनेक मार्गावरील बसेस वळवल्या आहेत.

4 / 5
वसई विरार नालसोपर्यातील दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील अनेक रस्ते पाण्याखालीच आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाडी चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

वसई विरार नालसोपर्यातील दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील अनेक रस्ते पाण्याखालीच आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाडी चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.