AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट नजरेपासून घराचे रक्षण करायचंय? मग प्रवेशद्वारावर आठवणीने काढा हे चिन्ह!

घराच्या मुख्य दरवाजाला कुंकू किंवा शेंदूर लावल्याने नक्की काय होते, याचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आणि फायदे काय, हे या लेखात सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Apr 02, 2026 | 3:14 PM
Share
अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर किंवा कुंकवाचा टिळा लावलेला आपण पाहतो. विशेषतः हनुमानाला अर्पण केलेला शेंदूर प्रवेशद्वाराला लावण्याची जुनी परंपरा आहे. पण वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार याचे नेमके काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर किंवा कुंकवाचा टिळा लावलेला आपण पाहतो. विशेषतः हनुमानाला अर्पण केलेला शेंदूर प्रवेशद्वाराला लावण्याची जुनी परंपरा आहे. पण वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार याचे नेमके काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

1 / 6
हिंदू धर्मात मुख्य दरवाजाला कुंकू लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे घराचे प्रवेशद्वार शुद्ध होते. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा अशुभ शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे, जे घरासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते.

हिंदू धर्मात मुख्य दरवाजाला कुंकू लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे घराचे प्रवेशद्वार शुद्ध होते. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा अशुभ शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे, जे घरासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. दरवाजावर शेंदूर आणि तेलाचा टिळा लावल्याने तेथील ऊर्जेचे संतुलन राखले जाते. जर घराच्या प्रवेशद्वारात काही दोष असतील. तर या उपायामुळे त्या दोषांचा प्रभाव कमी होऊन सकारात्मकता वाढते.

वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. दरवाजावर शेंदूर आणि तेलाचा टिळा लावल्याने तेथील ऊर्जेचे संतुलन राखले जाते. जर घराच्या प्रवेशद्वारात काही दोष असतील. तर या उपायामुळे त्या दोषांचा प्रभाव कमी होऊन सकारात्मकता वाढते.

3 / 6
मुख्य दरवाजाला देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रवेशद्वार सुशोभित आणि पवित्र ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबात सुख-शांती नांदते.

मुख्य दरवाजाला देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रवेशद्वार सुशोभित आणि पवित्र ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबात सुख-शांती नांदते.

4 / 6
अनेकजण दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम ही चिन्हे काढतात. ही चिन्हे श्री गणेशाचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांत यश मिळते.

अनेकजण दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम ही चिन्हे काढतात. ही चिन्हे श्री गणेशाचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांत यश मिळते.

5 / 6
मुख्य दरवाजावर शेंदूर लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. हे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असून कुटुंबातील सदस्यांचे बाहेरील अनिष्ट प्रभावांपासून रक्षण करते.

मुख्य दरवाजावर शेंदूर लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. हे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असून कुटुंबातील सदस्यांचे बाहेरील अनिष्ट प्रभावांपासून रक्षण करते.

6 / 6
Follow Us
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?