AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI च्या घोषणेनंतर विदेशी गुंतवणूकदार घाबरले, एप्रिलमध्ये FPI मधून परत घेतले 929 कोटी

एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून 740 कोटी आणि कर्ज बाजारातून 645 कोटी रुपये काढले आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 11, 2021 | 1:51 PM
Share
कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढत चालली आहेत तसतसा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही कमी होत आहे. यामुळेच एप्रिलमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign Portfolio Investors) भारतीय बाजारातून आतापर्यंत 929 कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबर 2020 पासून, एफपीआयने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यावर्षी जानेवारीत एफपीआयने 14649 कोटी, फेब्रुवारीमध्ये 23663 कोटी आणि मार्चमध्ये 17304 कोटींची भर घातली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण 54686 कोटी रुपये आले आहेत. (in april fpi withdraw 929 crore from indian market after depreciation in rupees)

कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढत चालली आहेत तसतसा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही कमी होत आहे. यामुळेच एप्रिलमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign Portfolio Investors) भारतीय बाजारातून आतापर्यंत 929 कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबर 2020 पासून, एफपीआयने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यावर्षी जानेवारीत एफपीआयने 14649 कोटी, फेब्रुवारीमध्ये 23663 कोटी आणि मार्चमध्ये 17304 कोटींची भर घातली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण 54686 कोटी रुपये आले आहेत. (in april fpi withdraw 929 crore from indian market after depreciation in rupees)

1 / 4
NSDL वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून 740 कोटी आणि कर्ज बाजारातून 645 कोटी रुपये काढले आहेत. खरंतर, कर्ज व्हीआरआर फंडांमध्ये 456 कोटींची गुंतवणूक देखील केली गेली, ज्यामुळे कर्ज बाजारात एकूण 189 कोटींची विक्री झाली. हायब्रीड मार्केटमधून 12 कोटी काढले गेले आहेत. एफपीआयने सन 2020 मध्ये भारतीय बाजारात एकूण 103156 कोटी रुपये ठेवले होते. सप्टेंबर 2020 पासून एफपीआय मासिक तत्वावर खरेदी करत आहेत. सहा महिन्यांनंतर, त्यांची विक्री होण्याची ही पहिली वेळ आहे.

NSDL वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून 740 कोटी आणि कर्ज बाजारातून 645 कोटी रुपये काढले आहेत. खरंतर, कर्ज व्हीआरआर फंडांमध्ये 456 कोटींची गुंतवणूक देखील केली गेली, ज्यामुळे कर्ज बाजारात एकूण 189 कोटींची विक्री झाली. हायब्रीड मार्केटमधून 12 कोटी काढले गेले आहेत. एफपीआयने सन 2020 मध्ये भारतीय बाजारात एकूण 103156 कोटी रुपये ठेवले होते. सप्टेंबर 2020 पासून एफपीआय मासिक तत्वावर खरेदी करत आहेत. सहा महिन्यांनंतर, त्यांची विक्री होण्याची ही पहिली वेळ आहे.

2 / 4
खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

3 / 4
या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.75 च्या पातळीवर बंद झाला आहे. ओझा म्हणाले की, आता इतर बाजारालाही एफपीआय गुंतवणूक मिळू लागली आहे. या महिन्यात दक्षिण कोरिया आणि तैवानमध्ये एफपीआय गुंतवणूक झाली आहे.

या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.75 च्या पातळीवर बंद झाला आहे. ओझा म्हणाले की, आता इतर बाजारालाही एफपीआय गुंतवणूक मिळू लागली आहे. या महिन्यात दक्षिण कोरिया आणि तैवानमध्ये एफपीआय गुंतवणूक झाली आहे.

4 / 4
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली