AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते

Indian Railways : भारतीय रेल्वे नेटवर्कची चर्चा संपूर्ण जगभरात होते. कारण जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क भारतात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. आज आपण 74 तास सलग धावणाऱ्या ट्रेनची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 07, 2026 | 7:50 PM
Share
ट्रेनचा प्रवास : आजही भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. जरी काळ बदलला असला, तरी रेल्वेचे महत्त्व कमी झालेले नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विमानप्रवास करतात, तर काहीजण बस, कॅब, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनांचा वापर करतात.

ट्रेनचा प्रवास : आजही भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. जरी काळ बदलला असला, तरी रेल्वेचे महत्त्व कमी झालेले नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेकजण विमानप्रवास करतात, तर काहीजण बस, कॅब, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनांचा वापर करतात.

1 / 5
हजारो एक्सप्रेस : भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अहवालानुसार, देशात रोज सुमारे 11,740 गाड्या धावतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट, दुरांतो, इंटरसिटी, राजधानी आणि वंदे भारतसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

हजारो एक्सप्रेस : भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अहवालानुसार, देशात रोज सुमारे 11,740 गाड्या धावतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट, दुरांतो, इंटरसिटी, राजधानी आणि वंदे भारतसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

2 / 5
72 तास धावणारी ट्रेन : देशात अशाही काही गाड्या आहेत ज्या उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारताला जोडतात. काही ट्रेन तर सलग तीन दिवस म्हणजेच 72 ते 74 तास सतत धावतात.

72 तास धावणारी ट्रेन : देशात अशाही काही गाड्या आहेत ज्या उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम भारताला जोडतात. काही ट्रेन तर सलग तीन दिवस म्हणजेच 72 ते 74 तास सतत धावतात.

3 / 5
अरोनाई एक्सप्रेस : ही ट्रेन सलग 74 तास प्रवास करून दक्षिण भारताला ईशान्य राज्यांशी जोडते. ही ट्रेन तिरुवनंतपुरम सेंट्रलपासून आसाममधील सिलचरपर्यंत धावते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन म्हणून तिची ओळख आहे.

अरोनाई एक्सप्रेस : ही ट्रेन सलग 74 तास प्रवास करून दक्षिण भारताला ईशान्य राज्यांशी जोडते. ही ट्रेन तिरुवनंतपुरम सेंट्रलपासून आसाममधील सिलचरपर्यंत धावते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन म्हणून तिची ओळख आहे.

4 / 5
57 स्थानकांवर थांबा : या प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 3,917 किलोमीटर अंतर पार करते. विशेष म्हणजे, ही ट्रेन 57 रेल्वे स्थानकांवर थांबते. तसेच जगातील सर्वात लांब ट्रेन सेवांमध्ये तिचा 28वा क्रमांक लागतो.

57 स्थानकांवर थांबा : या प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 3,917 किलोमीटर अंतर पार करते. विशेष म्हणजे, ही ट्रेन 57 रेल्वे स्थानकांवर थांबते. तसेच जगातील सर्वात लांब ट्रेन सेवांमध्ये तिचा 28वा क्रमांक लागतो.

5 / 5
Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप