AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात सर्वाधिक तेल विहिरी कुठे? त्याचा खरा मालक कोण? तुम्हाला कोणीही सांगितली नसेल ही माहिती

इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारताच्या तेल उत्पादनाची चर्चा रंगली आहे. भारतात सर्वाधिक तेल विहिरी कुठे आहेत आणि या नैसर्गिक संसाधनांचा खरा मालक कोण, याची सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Mar 18, 2026 | 1:44 PM
Share
इराणमधील तणाव आणि समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर येणाऱ्या अडथळ्यांमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. यामुळे तेल पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारताच्या स्वतःच्या तेल उत्पादनाकडे वळले आहे.

इराणमधील तणाव आणि समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर येणाऱ्या अडथळ्यांमुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. यामुळे तेल पुरवठ्याबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भारताच्या स्वतःच्या तेल उत्पादनाकडे वळले आहे.

1 / 8
पण भारतात सर्वात जास्त तेल विहिरी नेमक्या कुठे आहेत? आणि जमिनीतून निघणाऱ्या या तेलाचा खरा मालक कोण असतो? असा प्रश्न आपल्याला कायमच पडलेला असतो. आज आपण याचे उत्तरे जाणून घेऊया.

पण भारतात सर्वात जास्त तेल विहिरी नेमक्या कुठे आहेत? आणि जमिनीतून निघणाऱ्या या तेलाचा खरा मालक कोण असतो? असा प्रश्न आपल्याला कायमच पडलेला असतो. आज आपण याचे उत्तरे जाणून घेऊया.

2 / 8
ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आसाम हे भारतातील सर्वात जुने आणि प्रमुख तेल उत्पादक राज्य आहे. १८८९ मध्ये देशातील पहिली तेल विहीर आसाममधील दिगबोई येथे खोदण्यात आली होती.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आसाम हे भारतातील सर्वात जुने आणि प्रमुख तेल उत्पादक राज्य आहे. १८८९ मध्ये देशातील पहिली तेल विहीर आसाममधील दिगबोई येथे खोदण्यात आली होती.

3 / 8
त्यानंतर नाहरकटिया आणि मोरान-हुगरिजान सारखी मोठी तेल क्षेत्रे विकसित झाली, ज्यामुळे आसाम भारतीय पेट्रोलियम उद्योगाचे मुख्य केंद्र बनले. सध्याच्या घडीला राजस्थान हे भूप्रदेशावरील (Onshore) तेल उत्पादनात देशात आघाडीवर आहे. थर वाळवंटातील बारमेर खोरे हे भारतातील सर्वात सुपीक तेल उत्पादक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

त्यानंतर नाहरकटिया आणि मोरान-हुगरिजान सारखी मोठी तेल क्षेत्रे विकसित झाली, ज्यामुळे आसाम भारतीय पेट्रोलियम उद्योगाचे मुख्य केंद्र बनले. सध्याच्या घडीला राजस्थान हे भूप्रदेशावरील (Onshore) तेल उत्पादनात देशात आघाडीवर आहे. थर वाळवंटातील बारमेर खोरे हे भारतातील सर्वात सुपीक तेल उत्पादक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

4 / 8
विशेष म्हणजे, येथे सुमारे २०० नवीन विहिरी खोदण्याची योजना असून, यामुळे राजस्थानचे स्थान आणखी भक्कम होणार आहे. आसाम आणि राजस्थान व्यतिरिक्त गुजरात हे वर्षानुवर्षे तेल उत्पादनात महत्त्वाचे योगदान देत आहे.

विशेष म्हणजे, येथे सुमारे २०० नवीन विहिरी खोदण्याची योजना असून, यामुळे राजस्थानचे स्थान आणखी भक्कम होणार आहे. आसाम आणि राजस्थान व्यतिरिक्त गुजरात हे वर्षानुवर्षे तेल उत्पादनात महत्त्वाचे योगदान देत आहे.

5 / 8
तसेच दक्षिण भारतात तामिळनाडूच्या कावेरी खोऱ्यात अनेक तेल आणि वायू क्षेत्रे कार्यरत आहेत. ही सर्व राज्ये मिळून भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच दक्षिण भारतात तामिळनाडूच्या कावेरी खोऱ्यात अनेक तेल आणि वायू क्षेत्रे कार्यरत आहेत. ही सर्व राज्ये मिळून भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

6 / 8
भारतीय कायद्यानुसार आणि घटनात्मक तरतुदींनुसार, देशाच्या भूभागात किंवा प्रादेशिक जलक्षेत्रात (Territorial Waters) आढळणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः पेट्रोलियमवर केवळ केंद्र सरकारची मालकी असते.

भारतीय कायद्यानुसार आणि घटनात्मक तरतुदींनुसार, देशाच्या भूभागात किंवा प्रादेशिक जलक्षेत्रात (Territorial Waters) आढळणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः पेट्रोलियमवर केवळ केंद्र सरकारची मालकी असते.

7 / 8
जरी तेल एखाद्या विशिष्ट राज्याच्या हद्दीत किंवा खाजगी जमिनीत सापडले, तरी त्यावर राज्य सरकार किंवा जमीनमालकाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. या संसाधनांच्या उत्खननाचे आणि वितरणाचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे राखीव असतात.

जरी तेल एखाद्या विशिष्ट राज्याच्या हद्दीत किंवा खाजगी जमिनीत सापडले, तरी त्यावर राज्य सरकार किंवा जमीनमालकाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. या संसाधनांच्या उत्खननाचे आणि वितरणाचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे राखीव असतात.

8 / 8
Follow Us
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प