CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी भारताने जिंकली 66 पदके, कश्यात मिळाली सर्वाधिक पदके जाणून घ्या फोटो स्टोरीतून
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह एकूण 66 पदके जिंकली. नेमबाजीत भारताने सर्वाधिक 16 पदके जिंकली.
Non Stop LIVE Update
Most Read Stories