AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना हिरो ना हिरोईन, तरीही भारतातील सर्वाधिक IMDb रेटिंगवाला एकमेव चित्रपट

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक रेटिंगच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याची यादी खूप मोठी आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याला आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट ना क्राइम-थ्रिलर आहे, ना रोमँटिक, ना कॉमेडी, ना मर्डर मिस्ट्री.

| Updated on: Aug 03, 2025 | 1:32 PM
Share
बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये असा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याचे जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे आठ दिवस झाले आहेत, तरी बजेटच्या कितीतरी अधिक पटींनी त्याची कमाई झाली आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचा गवगवा सुरू आहे.

बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये असा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याचे जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे आठ दिवस झाले आहेत, तरी बजेटच्या कितीतरी अधिक पटींनी त्याची कमाई झाली आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचा गवगवा सुरू आहे.

1 / 5
हा एक अॅनिमेटेड चित्रपट असून त्याची कथा पौराणिक आहे. 'महावतार नरसिम्हा' असं या चित्रपटाचं नाव आहे. 2 तास 10 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा फार जुनी आहे. ही कथा अनेकांना आधीपासूनच माहीत आहे. तरी दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी ज्याप्रकारे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, त्याचं खूप कौतुक होत आहे.

हा एक अॅनिमेटेड चित्रपट असून त्याची कथा पौराणिक आहे. 'महावतार नरसिम्हा' असं या चित्रपटाचं नाव आहे. 2 तास 10 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा फार जुनी आहे. ही कथा अनेकांना आधीपासूनच माहीत आहे. तरी दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी ज्याप्रकारे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, त्याचं खूप कौतुक होत आहे.

2 / 5
25 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या 8 दिवसांत या चित्रपटाने 60 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 5 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. IMDb वर या चित्रपटाला 9.6 रेटिंग मिळाली आहे. भारतात बनलेल्या चित्रपटासाठी ही रेटिंग सर्वाधिक आहे.

25 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या 8 दिवसांत या चित्रपटाने 60 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 5 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. IMDb वर या चित्रपटाला 9.6 रेटिंग मिळाली आहे. भारतात बनलेल्या चित्रपटासाठी ही रेटिंग सर्वाधिक आहे.

3 / 5
या चित्रपटाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. 'महावतार नरसिम्हा'ने अभिनेता विक्रांत मेस्सीच्या 'बारवी फेल', 'गोलमा', 'नयाकन', 'अनबे सिवम', 'थ्री इडिट्स' आणि 'अपुर संसार' या चित्रपटांना आयडीबी रेटिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

या चित्रपटाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. 'महावतार नरसिम्हा'ने अभिनेता विक्रांत मेस्सीच्या 'बारवी फेल', 'गोलमा', 'नयाकन', 'अनबे सिवम', 'थ्री इडिट्स' आणि 'अपुर संसार' या चित्रपटांना आयडीबी रेटिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

4 / 5
'महावतार नरसिम्हा' या चित्रपटात भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात. यामध्ये कोणताच हिरो किंवा हिरोईन नाही. या चित्रपटातील अॅनिमेशनचंही तोंडभरून कौतुक होत आहे.

'महावतार नरसिम्हा' या चित्रपटात भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात. यामध्ये कोणताच हिरो किंवा हिरोईन नाही. या चित्रपटातील अॅनिमेशनचंही तोंडभरून कौतुक होत आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.