AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fire : मुंबईकरांनो काळजी घ्या, वाढत्या उन्हाळ्यानं आगीच्या घटनाही वाढल्या, खारमध्ये रात्री अचानक आग

उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन पडत आहे. कमाल तापमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. तापमान आणि उन्हामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील खारमधून समोर आली आहे. खारमध्ये असलेल्या 'indusand'बँकेच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 11:58 AM
Share
उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन पडत आहे. कमाल तापमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. तापमान आणि उन्हामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील खारमधून समोर आली आहे. खारमध्ये असलेल्या 'indusand'बँकेच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन पडत आहे. कमाल तापमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. तापमान आणि उन्हामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील खारमधून समोर आली आहे. खारमध्ये असलेल्या 'indusand'बँकेच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

1 / 5
 मुंबईतील खारमध्ये असलेल्या indusand बँकेच्या तळमजल्यावर रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबईतील खारमध्ये असलेल्या indusand बँकेच्या तळमजल्यावर रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

2 / 5
 दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने पाच गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दालाकडून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने पाच गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दालाकडून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

3 / 5
रात्रीची वेळ असल्याने बँकेत कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या आगीत बँकेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

रात्रीची वेळ असल्याने बँकेत कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या आगीत बँकेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

4 / 5
उन्हाळा वाढत आहे, उन्ह्याळ्यामध्ये आगीची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणात उष्णता असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

उन्हाळा वाढत आहे, उन्ह्याळ्यामध्ये आगीची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणात उष्णता असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली