AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded मध्ये तीव्र उष्णतेच्या झळांमुळे केळीची पाने कोमेजली, लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम

नांदेडमध्ये तापमान 42 अंशाच्या आसपास पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपून जात आहेत. तीव्र उष्णतेच्या झळामुळे केळीची पाने जाग्यावरच जळून जात आहेत. आता रमजान महिना जवळ आल्याने केळीला मागणी वाढणार आहे.

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 1:32 PM
Share
संपुर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्याने दुपारी आरोग्याची काळजी घेत बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्यावरती असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्याने दुपारी आरोग्याची काळजी घेत बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्यावरती असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

1 / 4
नांदेडमध्ये तापमान 42 अंशाच्या आसपास पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपून जात आहेत. तीव्र उष्णतेच्या झळामुळे केळीची पाने जाग्यावरच जळून जात आहेत. आता रमजान महिना जवळ आल्याने केळीला मागणी वाढणार आहे.

नांदेडमध्ये तापमान 42 अंशाच्या आसपास पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपून जात आहेत. तीव्र उष्णतेच्या झळामुळे केळीची पाने जाग्यावरच जळून जात आहेत. आता रमजान महिना जवळ आल्याने केळीला मागणी वाढणार आहे.

2 / 4
मात्र उष्णतेच्या या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरत आहे.  त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत

मात्र उष्णतेच्या या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरत आहे. त्यातच सध्या नांदेडमध्ये रोजच तापमान नवनवे उच्चांक गाठत असल्याने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत

3 / 4
सध्या शेतात असलेल्या अनेक पिकांवरती उष्णतेचा परिणाम होणार आहे. प्रमाणाच्या बाहेर उष्णता असल्याने पीकांना वारंवार पाणी देणं शेतकऱ्यांना शक्य नसतं. त्यामुळे काढणीला आलेली अनेक पीके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या शेतात असलेल्या अनेक पिकांवरती उष्णतेचा परिणाम होणार आहे. प्रमाणाच्या बाहेर उष्णता असल्याने पीकांना वारंवार पाणी देणं शेतकऱ्यांना शक्य नसतं. त्यामुळे काढणीला आलेली अनेक पीके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

4 / 4
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.