Nanded मध्ये तीव्र उष्णतेच्या झळांमुळे केळीची पाने कोमेजली, लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम
नांदेडमध्ये तापमान 42 अंशाच्या आसपास पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपून जात आहेत. तीव्र उष्णतेच्या झळामुळे केळीची पाने जाग्यावरच जळून जात आहेत. आता रमजान महिना जवळ आल्याने केळीला मागणी वाढणार आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
