AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच सर्वात महाभयंकर युद्ध? होर्मुझमध्ये….त्या दिग्गजाच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली!

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. युद्ध थांबवण्यासाठी काय करायला हवे, याबाबत सध्या दोन्ही देशांत बोलणी होत आहे. दरम्यान, एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच प्रसिद्ध गुंतवणूकदार डालियो यांनी सूचक इशारा दिला आहे.

| Updated on: Apr 11, 2026 | 7:53 PM
Share
पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही देशांत तात्पुरती शस्त्रसंधी झाल्यानंतर आता युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. परंतु एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हादरवून टाकणारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात चर्चा सुरू आहे. या दोन्ही देशांत तात्पुरती शस्त्रसंधी झाल्यानंतर आता युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. परंतु एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे हादरवून टाकणारा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

1 / 5
जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ब्रिजवॉटर असोशिएट्सचे संस्थापक रे डालियो यांनी युद्ध तसेच सध्या सुरू असलेल्या चर्चेविषयी गंभीर इशारा दिला आहे. या युद्धातील अंतिम आणि निर्णायक लढाई अजूनही बाकी आहे, असं मत डालियो यांनी व्यक्त कलं आहे.

जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ब्रिजवॉटर असोशिएट्सचे संस्थापक रे डालियो यांनी युद्ध तसेच सध्या सुरू असलेल्या चर्चेविषयी गंभीर इशारा दिला आहे. या युद्धातील अंतिम आणि निर्णायक लढाई अजूनही बाकी आहे, असं मत डालियो यांनी व्यक्त कलं आहे.

2 / 5
सध्या सुरू असलेल्या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी ही केंद्रस्थानी आहे. या चर्चेत अमेरिका व्यापारी जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न करू शकल्यास युद्धातील अमेरिकाचा हा पराभवच आहे, असे मानले जाईल. जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न झाल्यास सध्याच्या चर्चेला काहीही अर्थ उरणार नाही, असे डालियो यांनी म्हटले आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी ही केंद्रस्थानी आहे. या चर्चेत अमेरिका व्यापारी जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न करू शकल्यास युद्धातील अमेरिकाचा हा पराभवच आहे, असे मानले जाईल. जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित न झाल्यास सध्याच्या चर्चेला काहीही अर्थ उरणार नाही, असे डालियो यांनी म्हटले आहे.

3 / 5
इराणने जहाजांच्या सुरक्षित प्रवासास सहमती न दर्शवल्यास त्याचा जागतिक पातळीवर परिणाम पडू शकतो. जागतिक उर्जा बाजाराला फटका बसू शकतो. सहकारी देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी होऊ शकतो, जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलरला फटका बसू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

इराणने जहाजांच्या सुरक्षित प्रवासास सहमती न दर्शवल्यास त्याचा जागतिक पातळीवर परिणाम पडू शकतो. जागतिक उर्जा बाजाराला फटका बसू शकतो. सहकारी देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी होऊ शकतो, जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलरला फटका बसू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

4 / 5
त्यामुळेच सध्याची चर्चा ही खूपच महत्त्वाची असून होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक व्यपार, जागतिक अर्थव्यवस्था, उर्जेचा पुरवठा यावर परिणाम टाकणारी आहे, असे डालियो म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यामुळेच सध्याची चर्चा ही खूपच महत्त्वाची असून होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक व्यपार, जागतिक अर्थव्यवस्था, उर्जेचा पुरवठा यावर परिणाम टाकणारी आहे, असे डालियो म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
वर्षावर जाणारच, मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई
'वर्षा'वर तर जाणारच, जरांगेंचा थेट इशारा
जरांगे उपोषणावर ठाम: सदावर्ते यांची अटकेची मागणी
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे उपोषण; सदावर्ते म्हणतात,