AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवदर्शनाहून आल्या पण काळ कोपला, कार-क्रुझरचा भीषण अपघात, 2 महिलांचा मृत्यू; 14 भाविक महिला जखमी

या भीषण अपघातात कारमधील दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुसरीकडे क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.

| Updated on: Jun 07, 2026 | 7:34 PM
Share
 जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला गावाजवळ कार आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तब्बल 14 भाविक महिला जखमी झाल्या आहेत.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाडी किल्ला गावाजवळ कार आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तब्बल 14 भाविक महिला जखमी झाल्या आहेत.

1 / 5
या भीषण अपघातात कारमधील दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुसरीकडे क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी झाल्या आहेत.  क्रुझरमधील महिला जामनेर तालुक्यातीलच मालदाभाडी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

या भीषण अपघातात कारमधील दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुसरीकडे क्रुझरमधील 13 महिला भाविक जखमी झाल्या आहेत. क्रुझरमधील महिला जामनेर तालुक्यातीलच मालदाभाडी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

2 / 5
कारमधील प्रवासी हे नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

कारमधील प्रवासी हे नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
जखमींना जामनेर येथील तसेच परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्तकेली जात आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली जात आहे.

जखमींना जामनेर येथील तसेच परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाहून परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्तकेली जात आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली जात आहे.

4 / 5
दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अपघातानंतर आजबूजाच्या लोकांनी तत्काळ पोलीस तसेच रुग्णवाहिकांना बोलावले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अपघातानंतर आजबूजाच्या लोकांनी तत्काळ पोलीस तसेच रुग्णवाहिकांना बोलावले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात