AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 वर्षांत इतका बदलला ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘लड्डू’; ओळखणंच कठीण

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील लड्डू तुम्हाला आठवतोय का? कविश मजुमदारने या चित्रपटात लहानपणीच्या हृतिक रोशनची भूमिका साकारली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे. त्याला आता ओळखणंच कठीण आहे.

| Updated on: May 20, 2024 | 3:18 PM
Share
करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, जया बच्चन, अमिताभ बच्चन, करीना कपूर हृतिक रोशन यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय चित्रपटातील बालकलाकारांनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

1 / 5
या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.

या चित्रपटात लहानपणीच्या करीनाची (पू) भूमिका अभिनेत्री मालविका राजने साकारली होती. तर हृतिकच्या (लड्डू) लहानपणीची भूमिका कविश मजुमदारने साकारली होती. लड्डूची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. तोच लड्डू आता मोठा झाला आहे.

2 / 5
'कभी खुशी कभी गम'मधील या 'लड्डू'ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने 'पार्टनर', 'गोरी तेरे प्यार में', 'मैं तेरा हिरो' आणि 'बँकचोर' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.

'कभी खुशी कभी गम'मधील या 'लड्डू'ला आता ओळखणंच कठीण आहे. कविशने 'पार्टनर', 'गोरी तेरे प्यार में', 'मैं तेरा हिरो' आणि 'बँकचोर' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर तो फारसा सक्रिय नसतो.

3 / 5
कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं तेरा हिरो' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.

कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं तेरा हिरो' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.

4 / 5
कविशचे इन्स्टाग्रामवर सहा हजारांवर फॉलोअर्स आहेत. त्याने अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कविशचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पहायला मिळतंय.

कविशचे इन्स्टाग्रामवर सहा हजारांवर फॉलोअर्स आहेत. त्याने अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कविशचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पहायला मिळतंय.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.