AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जे सहन केलं, तशी वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये..; करिश्मा कपूर असं का म्हणाली?

बिझनेसमन संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री करिश्मा कपूरचा अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. या ब्रेकअपनंतर दिलेल्या एका मुलाखतीत करिश्मा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

| Updated on: Jun 22, 2025 | 10:41 AM
Share
अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. परंतु लग्नाच्या काही वर्षांतच या दोघांच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर 2016 मध्ये संजय आणि करिश्मा यांनी घटस्फोट घेतला.

अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं. संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. परंतु लग्नाच्या काही वर्षांतच या दोघांच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर 2016 मध्ये संजय आणि करिश्मा यांनी घटस्फोट घेतला.

1 / 6
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिषेक बच्चनसोबत झालेल्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी माझा वापर करण्यात आला, असा आरोप संजयने करिश्मावर केला होता. इतकंच नव्हे तर तिने फक्त पैशांसाठी लग्न केलं, असंही त्याने म्हटलं होतं.

घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिषेक बच्चनसोबत झालेल्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी माझा वापर करण्यात आला, असा आरोप संजयने करिश्मावर केला होता. इतकंच नव्हे तर तिने फक्त पैशांसाठी लग्न केलं, असंही त्याने म्हटलं होतं.

2 / 6
संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्माचं अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला होता. परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं. ज्यावर्षी दोघांचा ब्रेकअप झाला, त्याच वर्षी करिश्माने संजयशी लग्न केलं होतं.

संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्माचं अभिनेता अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा झाला होता. परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं. ज्यावर्षी दोघांचा ब्रेकअप झाला, त्याच वर्षी करिश्माने संजयशी लग्न केलं होतं.

3 / 6

4 / 6
"मला एकटीलाच दु:खाला सामोरं जावं लागलं. कदाचित आता वेळच सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो. मी बरंच काही सहन केलंय. पण माझ्यासोबत जे काही घडलंय, त्याचा मी स्वीकार केला आहे. मी इतकंच म्हणेन की नशिबात जे लिहिलंय, ते घडतं. परंतु मी माझ्या समस्यांचा सामना करण्यासाठा भावनिकदृष्ट्या तयार नव्हते", असं ती पुढे म्हणाली.

"मला एकटीलाच दु:खाला सामोरं जावं लागलं. कदाचित आता वेळच सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो. मी बरंच काही सहन केलंय. पण माझ्यासोबत जे काही घडलंय, त्याचा मी स्वीकार केला आहे. मी इतकंच म्हणेन की नशिबात जे लिहिलंय, ते घडतं. परंतु मी माझ्या समस्यांचा सामना करण्यासाठा भावनिकदृष्ट्या तयार नव्हते", असं ती पुढे म्हणाली.

5 / 6
अशा कठीण काळात सर्वांनी तिला एकटं सोडल्याची तक्रार करिश्माने केली होती. ती एकटीच सर्व गोष्टींना सामोरं जात होती. "जर माझे आईवडील, बहीण, माझी आजी, माझ्या दोन्ही मावश्या आणि माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत नसते, तर मी यातून कधीच बाहेर पडू शकली नसती", अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.

अशा कठीण काळात सर्वांनी तिला एकटं सोडल्याची तक्रार करिश्माने केली होती. ती एकटीच सर्व गोष्टींना सामोरं जात होती. "जर माझे आईवडील, बहीण, माझी आजी, माझ्या दोन्ही मावश्या आणि माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत नसते, तर मी यातून कधीच बाहेर पडू शकली नसती", अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.

6 / 6
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत