9 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर दोन वर्षेही टिकलं नाही लग्न; ‘कुंडली भाग्य’ अभिनेत्याचा घटस्फोट?

'कुंडली भाग्य' फेम अभिनेता संजय गगनानी पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं कळतंय. या दोघांची ओळख फेसबुकवरून झाली होती. त्यानंतर संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

| Updated on: May 03, 2024 | 3:25 PM
झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या गाजलेल्या मालिकेत पृथ्वीची भूमिका साकारलेला अभिनेता संजय गगनानी याने 2021 मध्ये पूनम प्रीतशी लग्न केलं होतं. लग्नापूर्वी संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या गाजलेल्या मालिकेत पृथ्वीची भूमिका साकारलेला अभिनेता संजय गगनानी याने 2021 मध्ये पूनम प्रीतशी लग्न केलं होतं. लग्नापूर्वी संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

1 / 5
नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तीन वर्षांच्या लग्नानंतर आता ही जोडी विभक्त होणार असल्याचं कळतंय. संजय आणि पूनम एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचं समजतंय. याविषयी अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तीन वर्षांच्या लग्नानंतर आता ही जोडी विभक्त होणार असल्याचं कळतंय. संजय आणि पूनम एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचं समजतंय. याविषयी अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

2 / 5
संजय आणि पूनम यांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. संजयने त्याच्या ओळखीच्या काही वकिलांकडून घटस्फोटाबद्दल सल्ला मागितला आहे. पत्नीपासून विभक्त होण्यासाठी तो घटस्फोटाच्या प्रक्रियेबद्दल विचारपूस करत असल्याचं कळतंय.

संजय आणि पूनम यांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. संजयने त्याच्या ओळखीच्या काही वकिलांकडून घटस्फोटाबद्दल सल्ला मागितला आहे. पत्नीपासून विभक्त होण्यासाठी तो घटस्फोटाच्या प्रक्रियेबद्दल विचारपूस करत असल्याचं कळतंय.

3 / 5
संजय आणि पूनम यांच्यात नेमकं कुठे बिनसलं, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 24 एप्रिल रोजी संजयने त्याच्या इन्स्टग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. 'जितकं मी प्रेम करतो, तितकंच मी वेगळं राहण्यातही सक्षम आहे', अशा आशयाची ही पोस्ट होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली होती.

संजय आणि पूनम यांच्यात नेमकं कुठे बिनसलं, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 24 एप्रिल रोजी संजयने त्याच्या इन्स्टग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. 'जितकं मी प्रेम करतो, तितकंच मी वेगळं राहण्यातही सक्षम आहे', अशा आशयाची ही पोस्ट होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली होती.

4 / 5
संजय आणि पूनम यांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली होती. फेसबुकवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर संजयने पूनमला मुंबईत पुढील करिअरसाठी बोलावलं. नऊ वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

संजय आणि पूनम यांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली होती. फेसबुकवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर संजयने पूनमला मुंबईत पुढील करिअरसाठी बोलावलं. नऊ वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.