AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : पहिल्यांदाच घडलं… मंत्रालयात प्रवेशासाठी अर्धा किलोमीटरची रांग; 700 ते 800 लोक वेटिंगवर

राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी; प्रवेशासाठी थेट अर्धा किलोमीटर पर्यंत लागली रांग.

| Updated on: Jun 09, 2026 | 4:10 PM
Share
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आल्याने राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची मंत्रालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आल्याने राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची मंत्रालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

1 / 5
आपल्या समस्या, तक्रारी आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून मंत्रालयाबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आपल्या समस्या, तक्रारी आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून मंत्रालयाबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजी प्रवेश (Digi Pravesh) ॲपवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या सुमारे 700 ते 800 नागरिकांची प्रतीक्षा यादी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजी प्रवेश (Digi Pravesh) ॲपवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या सुमारे 700 ते 800 नागरिकांची प्रतीक्षा यादी असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
त्यामुळे अनेकांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बराच वेळ थांबावे लागत आहे. विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित कामे, लोकप्रतिनिधींना भेटणे, निवेदने सादर करणे तसेच स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मंत्रालयात येत असतात.

त्यामुळे अनेकांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बराच वेळ थांबावे लागत आहे. विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित कामे, लोकप्रतिनिधींना भेटणे, निवेदने सादर करणे तसेच स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मंत्रालयात येत असतात.

4 / 5
याच कारणामुळे आज सकाळपासून मंत्रालय परिसरात गर्दी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याच कारणामुळे आज सकाळपासून मंत्रालय परिसरात गर्दी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात