AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर या ५ गोष्टी आवर्जून करा, अनेक समस्यांपासून सहज सुटका होईल!

Oily food tips: तेलकट अन्न पदार्थ हे अनेक लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. अनेकजणांना असे पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. तर काही जणांना बळजबरीने खाऊ घातले जाते. या दोन्ही गोष्टींमध्ये आरोग्याची तेवढीच हानी होत असते. त्यामुळे तेलकट अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात खात असाल तर या 5 गोष्टी आवश्य करा

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 9:20 PM
Share
काळी मिरी आणि कॅरम बिया: ही देसी रेसिपी फार कमी लोकांना माहीती असली तरी ती खूप प्रभावीदेखील आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि अजवाईन पावडर घेऊन गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करा. तुम्ही जर रोज असे कराल तर अन्नपचन सहज होते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

काळी मिरी आणि कॅरम बिया: ही देसी रेसिपी फार कमी लोकांना माहीती असली तरी ती खूप प्रभावीदेखील आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि अजवाईन पावडर घेऊन गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करा. तुम्ही जर रोज असे कराल तर अन्नपचन सहज होते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

1 / 5
गरम पाणी : तुम्हाला जर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर पोटाच्या अनेक समस्यांवर त्याचा फायदा होतो. यासोबतच गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्या. त्याचा तुमच्या तब्बेतीला नक्कीच फायदा होतो.

गरम पाणी : तुम्हाला जर गरम पाणी पिण्याची सवय असेल तर पोटाच्या अनेक समस्यांवर त्याचा फायदा होतो. यासोबतच गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्या. त्याचा तुमच्या तब्बेतीला नक्कीच फायदा होतो.

2 / 5
अजवाइन आणि काळे मीठ : पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी, भाजी किंवा कोशिंबीर एका भांड्यात घ्या आणि त्यात काळे मीठ पाण्यात मिसळा. हे पाणी उकळल्यानंतर ते थोडे थोडे प्या. या पद्धतीमुळे तेलकट अन्नदार्थाचे सहज पचन होते.

अजवाइन आणि काळे मीठ : पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी, भाजी किंवा कोशिंबीर एका भांड्यात घ्या आणि त्यात काळे मीठ पाण्यात मिसळा. हे पाणी उकळल्यानंतर ते थोडे थोडे प्या. या पद्धतीमुळे तेलकट अन्नदार्थाचे सहज पचन होते.

3 / 5
जेवणाचे नियोजन: जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खात असाल तर त्यानंतरच्या जेवणाचे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. जड अन्नानंतर तुम्ही पचायला हलका आहार घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो.

जेवणाचे नियोजन: जर तुम्ही तेलकट किंवा जड अन्न खात असाल तर त्यानंतरच्या जेवणाचे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. जड अन्नानंतर तुम्ही पचायला हलका आहार घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होतो.

4 / 5
तुम्ही जेवण कसंही घेतला असला तरी जेवण झाल्यावर चालाण्याची सवय ठेवा. चालण्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात, आणि तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटत राहते. जेवल्यानंतर जुनी माणसं सांगतात की, शत पावली करा, त्याचा जास्त फायदा होतो.

तुम्ही जेवण कसंही घेतला असला तरी जेवण झाल्यावर चालाण्याची सवय ठेवा. चालण्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात, आणि तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटत राहते. जेवल्यानंतर जुनी माणसं सांगतात की, शत पावली करा, त्याचा जास्त फायदा होतो.

5 / 5
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.