AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायटिंग फायटिंग करण्याची कटकट सोडा, आयुर्वेदाचा फंडा फाॅलो करा! झटपट वजन कमी होईल!

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही. आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

| Updated on: Mar 06, 2022 | 1:03 PM
Share
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही.

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही.

1 / 5
आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.

2 / 5
रात्री हलके जेवण घेतल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होणार नाही. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देते. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण करण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी 6.30 च्या आधी.

रात्री हलके जेवण घेतल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होणार नाही. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देते. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण करण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी 6.30 च्या आधी.

3 / 5
मनाच्या शांतीसाठी तुम्ही ध्यान देखील करू शकता. हे ताण कमी करण्यास मदत करते जे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

मनाच्या शांतीसाठी तुम्ही ध्यान देखील करू शकता. हे ताण कमी करण्यास मदत करते जे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

4 / 5
आरोग्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसल्यास, दररोज जेवणानंतर किमान 10-20 मिनिटे चाला. हे तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करते.

आरोग्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसल्यास, दररोज जेवणानंतर किमान 10-20 मिनिटे चाला. हे तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करते.

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?