Drinking Water : पाणी पिताना ‘या’ चुका करणे टाळाच, वाचा याबद्दल सविस्तरपणे!

आपल्या शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. इतर पोषक घटकांप्रमाणेच, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण पाणी पिताना काही नियम पाळले पाहिजेत. आपण दररोज पाणी पिताना काही चुका करतो.

| Updated on: Nov 21, 2021 | 8:48 AM
आपल्या शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. इतर पोषक घटकांप्रमाणेच, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण पाणी पिताना काही नियम पाळले पाहिजेत. आपण दररोज पाणी पिताना काही चुका करतो.

आपल्या शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. इतर पोषक घटकांप्रमाणेच, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण पाणी पिताना काही नियम पाळले पाहिजेत. आपण दररोज पाणी पिताना काही चुका करतो.

1 / 4
सर्वजण आपल्याला उभे राहण्याऐवजी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे उभे राहून पाणी पिल्याने नसांमध्ये ताण निर्माण होतो, शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि अपचन होऊ शकते. आयुर्वेदातही उभे पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे.

सर्वजण आपल्याला उभे राहण्याऐवजी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे उभे राहून पाणी पिल्याने नसांमध्ये ताण निर्माण होतो, शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि अपचन होऊ शकते. आयुर्वेदातही उभे पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे.

2 / 4
जेव्हा आपल्याला खूप तहान लागते. तेव्हा घाईघाईने पाणी पिण्याची आपली प्रवृत्ती असते. पण खूप लवकर पाणी प्यायल्याने किडनी आणि मूत्राशयावर दाब पडतो. योग्य पचनासाठी पाणी हळूहळू प्यावे.

जेव्हा आपल्याला खूप तहान लागते. तेव्हा घाईघाईने पाणी पिण्याची आपली प्रवृत्ती असते. पण खूप लवकर पाणी प्यायल्याने किडनी आणि मूत्राशयावर दाब पडतो. योग्य पचनासाठी पाणी हळूहळू प्यावे.

3 / 4
वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना आहारात कॅलरीज कमी ठेवण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण आयुर्वेदात ही माहिती योग्य मानली जात नाही. आयुर्वेदानुसार आपले पोट 50 टक्के अन्न आणि 25 टक्के पाण्याने भरले पाहिजे. उर्वरित 25 टक्के पचनासाठी रिकामे ठेवावे. त्यामुळे जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यास शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना आहारात कॅलरीज कमी ठेवण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण आयुर्वेदात ही माहिती योग्य मानली जात नाही. आयुर्वेदानुसार आपले पोट 50 टक्के अन्न आणि 25 टक्के पाण्याने भरले पाहिजे. उर्वरित 25 टक्के पचनासाठी रिकामे ठेवावे. त्यामुळे जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यास शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.