AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | White hair issue : लहान वयातच मुलांचे केस पांढरे होताहेत ? आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात. तुम्ही मुलांचा आहार बदलू शकता. जाणून घ्या अशाच काही पदार्थांबद्दल, ज्यांना मुलांच्या आहाराचा भाग बनवून केसांच्या या समस्येपासून दूर ठेवता येते.

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:53 PM
Share
सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

1 / 5
अंडी : मुलांच्या आरोग्यासाठी हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. यामध्ये असलेले प्रोटीन आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नॉनव्हेज खाण्याची आवड असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा त्यांना अंडी खायला द्या. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर राहते आणि केसही निरोगी राहतील.

अंडी : मुलांच्या आरोग्यासाठी हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. यामध्ये असलेले प्रोटीन आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नॉनव्हेज खाण्याची आवड असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा त्यांना अंडी खायला द्या. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर राहते आणि केसही निरोगी राहतील.

2 / 5
सुका मेवा : यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. इतकेच नाही तर अनेक ड्रायफ्रुट्समध्ये कॉपर मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि त्यामुळे शरीरातील मेलेनिनचे उत्पादनही वाढते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मुलांच्या आहारात बदाम आणि अक्रोडाचा समावेश करू शकता, कारण पाहिले तर त्यात मेलॅनिन वाढवण्याची क्षमता जास्त असते.

सुका मेवा : यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. इतकेच नाही तर अनेक ड्रायफ्रुट्समध्ये कॉपर मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि त्यामुळे शरीरातील मेलेनिनचे उत्पादनही वाढते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मुलांच्या आहारात बदाम आणि अक्रोडाचा समावेश करू शकता, कारण पाहिले तर त्यात मेलॅनिन वाढवण्याची क्षमता जास्त असते.

3 / 5
हिरव्या पालेभाज्या : हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यांचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांच्या ठिकाणीही रक्ताभिसरण सुरळीत होते. वास्तविक, टाळूमध्ये रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे सुरू होते. अशा परिस्थितीत मुलांनी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नक्कीच करावे.

हिरव्या पालेभाज्या : हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यांचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांच्या ठिकाणीही रक्ताभिसरण सुरळीत होते. वास्तविक, टाळूमध्ये रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे सुरू होते. अशा परिस्थितीत मुलांनी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नक्कीच करावे.

4 / 5
डाळ : डाळीमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असली तरी व्हिटॅमिन बी 9 देखील त्यात भरपूर प्रमाणात आढळते. RNA आणि B9 चे उत्पादन दुरुस्त करण्यासाठी व्हिटॅमिन B9 प्रभावी असल्याचे म्हटले जाते. बर्‍याच मुलांना फास्ट फूड किंवा जंक फूड खायला आवडते आणि त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मसूरची डाळ वेगळी आणि चविष्ट बनवून मुलांना खायला देऊ शकता.

डाळ : डाळीमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असली तरी व्हिटॅमिन बी 9 देखील त्यात भरपूर प्रमाणात आढळते. RNA आणि B9 चे उत्पादन दुरुस्त करण्यासाठी व्हिटॅमिन B9 प्रभावी असल्याचे म्हटले जाते. बर्‍याच मुलांना फास्ट फूड किंवा जंक फूड खायला आवडते आणि त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मसूरची डाळ वेगळी आणि चविष्ट बनवून मुलांना खायला देऊ शकता.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.