AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : सकाळी सकाळी उठा अन् व्यायामाला लागा, वजन घटेल, फिट वाटेल

जर आपल्याला वर्कआउट्सकरून वजन कमी करायचे असेल तर आपण कोणत्या वेळी कराल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी न्याहारीपूर्वी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची फिटनेस पातळी वाढते.

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 7:02 AM
Share
व्यायाम करण्यासाठी चुकीची वेळ कोणतीही नसते. आपण दिवसभरामध्ये कधीही व्यायाम करू शकतो. जर आपल्याला वर्कआउट्सकरून वजन कमी करायचे असेल तर आपण कोणत्या वेळी कराल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी न्याहारीपूर्वी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची फिटनेस पातळी वाढते.

व्यायाम करण्यासाठी चुकीची वेळ कोणतीही नसते. आपण दिवसभरामध्ये कधीही व्यायाम करू शकतो. जर आपल्याला वर्कआउट्सकरून वजन कमी करायचे असेल तर आपण कोणत्या वेळी कराल? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी न्याहारीपूर्वी व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची फिटनेस पातळी वाढते.

1 / 5
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल त्यासाठी आपण सकाळी व्यायाम करावा. कारण सकाळी जास्त कॅलरी बर्न केल्या जातात. 2015 च्या एका संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक न्याहारीपूर्वी व्यायाम करतात त्यांनी जास्त चरबी बर्न केलेली असते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल त्यासाठी आपण सकाळी व्यायाम करावा. कारण सकाळी जास्त कॅलरी बर्न केल्या जातात. 2015 च्या एका संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक न्याहारीपूर्वी व्यायाम करतात त्यांनी जास्त चरबी बर्न केलेली असते.

2 / 5
व्यायाम आणि झोप या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. जेव्हा आपण संध्याकाळी व्यायाम करतो तेव्हा आपल्याला रात्री चांगली झोप येते कारण आपल्या शरीराला थंड होण्यास पुरेसा वेळ मिळतो. दुसर्‍या अभ्यासानुसार, जे लोक सकाळी व्यायाम करतात, ते संध्याकाळी चांगली झोप घेतात.

व्यायाम आणि झोप या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. जेव्हा आपण संध्याकाळी व्यायाम करतो तेव्हा आपल्याला रात्री चांगली झोप येते कारण आपल्या शरीराला थंड होण्यास पुरेसा वेळ मिळतो. दुसर्‍या अभ्यासानुसार, जे लोक सकाळी व्यायाम करतात, ते संध्याकाळी चांगली झोप घेतात.

3 / 5
हे सिद्ध झाले आहे की, सकाळी कार्डिओ व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. कारण जसजसा दिवस जात असतो तसतसे थकल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. संध्याकाळी कार्डिओ व्यायाम करणे कठीण होते. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत सकाळी हृदयाची गती सर्वात जास्त असते.

हे सिद्ध झाले आहे की, सकाळी कार्डिओ व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. कारण जसजसा दिवस जात असतो तसतसे थकल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. संध्याकाळी कार्डिओ व्यायाम करणे कठीण होते. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत सकाळी हृदयाची गती सर्वात जास्त असते.

4 / 5
जरी आपण संध्याकाळी व्यायाम करण्याचे ठरवले असेल तरी देखील सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील कोर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आपण तणावातून मुक्त राहतो. म्हणूनच तुम्ही सकाळी व्यायाम करा.

जरी आपण संध्याकाळी व्यायाम करण्याचे ठरवले असेल तरी देखील सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील कोर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आपण तणावातून मुक्त राहतो. म्हणूनच तुम्ही सकाळी व्यायाम करा.

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.