AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of Black Pepper : काळी मिरी खाण्याचे हे 5 दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? वाचा!

थंडीत काळी मिरी खूप फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का? की दम्याच्या रुग्णांनी काळी मिरीचे सेवन करू नये? खरं तर, अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असलेल्या काळी मिरीचा तिखटपणा श्वसन प्रणालीसाठी हानिकारक ठरू शकते, ज्यामुळे दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 8:14 AM
Share
थंडीत काळी मिरी खूप फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का? की दम्याच्या रुग्णांनी काळी मिरीचे सेवन करू नये? खरं तर, अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असलेल्या काळी मिरीचा तिखटपणा श्वसन प्रणालीसाठी हानिकारक ठरू शकते, ज्यामुळे दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या व्यतिरिक्त, इतर श्वसन रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मर्यादित प्रमाणात त्याचा वापर करावा.

थंडीत काळी मिरी खूप फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का? की दम्याच्या रुग्णांनी काळी मिरीचे सेवन करू नये? खरं तर, अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असलेल्या काळी मिरीचा तिखटपणा श्वसन प्रणालीसाठी हानिकारक ठरू शकते, ज्यामुळे दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या व्यतिरिक्त, इतर श्वसन रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मर्यादित प्रमाणात त्याचा वापर करावा.

1 / 5
काहींना वाटते की काळी मिरी फायदेशीर आहे, जर तुम्ही ती जास्त खाल्ली तर ते अधिक फायदेशीर ठरेल. पण असं काहीही नाहीये. काळी मिरी जास्त खाल्ल्याने तुमच्या पोटातील उष्णता वाढू शकते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता, आंबटपणा, वायू, मूळव्याध इत्यादी समस्या येऊ शकतात. याशिवाय जर तुम्हाला पित्ताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही काळी मिरीचे सेवन टाळावे.

काहींना वाटते की काळी मिरी फायदेशीर आहे, जर तुम्ही ती जास्त खाल्ली तर ते अधिक फायदेशीर ठरेल. पण असं काहीही नाहीये. काळी मिरी जास्त खाल्ल्याने तुमच्या पोटातील उष्णता वाढू शकते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता, आंबटपणा, वायू, मूळव्याध इत्यादी समस्या येऊ शकतात. याशिवाय जर तुम्हाला पित्ताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही काळी मिरीचे सेवन टाळावे.

2 / 5
गर्भवती महिलांनी काळी मिरी खाणे टाळावे. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीला गरम गोष्टी खाण्यास मनाई केली जाते. याशिवाय हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेदरम्यान महिलांना खूप गरम वाटते. अशा स्थितीत काळी मिरीचे सेवन केल्याने ही समस्या आणि अस्वस्थता वाढू शकते. दुसरीकडे, ज्या स्त्रिया मुलांना स्तनपान देतात, त्यांनीही काळ्या मिरीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

गर्भवती महिलांनी काळी मिरी खाणे टाळावे. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीला गरम गोष्टी खाण्यास मनाई केली जाते. याशिवाय हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेदरम्यान महिलांना खूप गरम वाटते. अशा स्थितीत काळी मिरीचे सेवन केल्याने ही समस्या आणि अस्वस्थता वाढू शकते. दुसरीकडे, ज्या स्त्रिया मुलांना स्तनपान देतात, त्यांनीही काळ्या मिरीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

3 / 5
काळी मिरीचे जास्त सेवन केल्याने तुमची त्वचा कोरडी होते. काळी मिरीचा गरम परिणाम तुमच्या त्वचेचा ओलावा काढून टाकतो. त्यामुळे जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल तर तुम्ही ते खाणे टाळावे. ते जास्त खाल्ल्याने पित्त वाढते आणि त्वचेला खाज येऊ शकते.

काळी मिरीचे जास्त सेवन केल्याने तुमची त्वचा कोरडी होते. काळी मिरीचा गरम परिणाम तुमच्या त्वचेचा ओलावा काढून टाकतो. त्यामुळे जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल तर तुम्ही ते खाणे टाळावे. ते जास्त खाल्ल्याने पित्त वाढते आणि त्वचेला खाज येऊ शकते.

4 / 5
ज्या लोकांना आधीच गॅस आणि आंबटपणाची समस्या आहे, त्यांनी काळी मिरीचे सेवन टाळावे. काळी मिरीच्या तिखटपणामुळे पोटात अल्सर होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून, त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा आणि अल्सरची समस्या असल्यास काळी मिरी अजिबात खाऊ नका.

ज्या लोकांना आधीच गॅस आणि आंबटपणाची समस्या आहे, त्यांनी काळी मिरीचे सेवन टाळावे. काळी मिरीच्या तिखटपणामुळे पोटात अल्सर होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून, त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा आणि अल्सरची समस्या असल्यास काळी मिरी अजिबात खाऊ नका.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.