AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Hypertension Day 2022 | ‘या’ 4 फळांचा आहारामध्ये समावेश करा आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा!

आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:07 AM
Share
कमी रक्तदाबामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिक तळलेले आणि तुपाचे पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात अनेक प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

कमी रक्तदाबामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिक तळलेले आणि तुपाचे पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात अनेक प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
किवीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

किवीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

2 / 5
कलिंगड खाणे शरीरासाठी खूप चांगले असते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते, ते आपल्याला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम एमिनो अॅसिड आणि लाइकोपीन यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कलिंगड खाणे शरीरासाठी खूप चांगले असते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते, ते आपल्याला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम एमिनो अॅसिड आणि लाइकोपीन यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3 / 5
आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे सेवन केले जाते. आंबा अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्यामध्ये फायबर आणि बीटा-कॅरोटीन असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

4 / 5
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते. विशेष म्हणजे केळी खाल्ल्यावर बराच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते. विशेष म्हणजे केळी खाल्ल्यावर बराच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.