AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!

कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते. कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात.

| Updated on: Jan 31, 2022 | 9:40 AM
Share
कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते.

कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते.

1 / 5
कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात. यासाठी कांद्याच्या रसात लिंबू आणि दही मिसळून चेहऱ्यावर मसाज करा. हे आठवड्यातून दोनदा करा. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात. यासाठी कांद्याच्या रसात लिंबू आणि दही मिसळून चेहऱ्यावर मसाज करा. हे आठवड्यातून दोनदा करा. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

2 / 5
काद्यांच्या रसाच्या मदतीने आपल मानेवरील मस देखील काढू शकतो. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळा. आता ही पेस्ट मसवर लावा. दोन ते तीन तासांनी पाण्याने धुवा.

काद्यांच्या रसाच्या मदतीने आपल मानेवरील मस देखील काढू शकतो. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळा. आता ही पेस्ट मसवर लावा. दोन ते तीन तासांनी पाण्याने धुवा.

3 / 5
एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे साहजिक आहे. मात्र, कांद्याच्या रसामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्याची समस्या दूर होते.

एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे साहजिक आहे. मात्र, कांद्याच्या रसामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्याची समस्या दूर होते.

4 / 5
कांद्याचा रस त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतो. ते रक्त परिसंचरण देखील सुधारते. यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

कांद्याचा रस त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतो. ते रक्त परिसंचरण देखील सुधारते. यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली