Health | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय? मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
पावसाळ्याच्या काळात होणारे सर्वात मोठे आजार म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया आहे, जे भारतातील लाखो लोकांना प्रभावित करतात. हा आजार एडीस इजिप्ती नावाच्या डासाने पसरतो. हा डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूला जमा झालेल्या स्वच्छ पाण्यातूनच पसरतो.
Non Stop LIVE Update
Most Read Stories