AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care tips: चमकदार त्वचा हवी आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की फाॅलो करा!

हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 9:09 AM
Share
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या तर त्वचेच्या या समस्या दूर होण्यास मदत होते.

हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि त्यामुळे पुरळ येते आणि खाज सुटते. त्वचेवर ओलावा कमी झाल्यामुळे ती कोरडी होते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या तर त्वचेच्या या समस्या दूर होण्यास मदत होते.

1 / 5
सकाळी उठल्याबरोबर चेहरा स्वच्छ करा आणि शक्यतो फेसवॉश वापरा. झोपेतून उठल्याबरोबर चेहरा फेसवाॅशने धुतल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते.

सकाळी उठल्याबरोबर चेहरा स्वच्छ करा आणि शक्यतो फेसवॉश वापरा. झोपेतून उठल्याबरोबर चेहरा फेसवाॅशने धुतल्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते.

2 / 5
सकाळी उठल्याबरोबर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या. यामुळे त्वचेची खोल-स्वच्छता होते. वाफ घेतल्याने त्वचेवर चांगली चमक येते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात.

सकाळी उठल्याबरोबर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या. यामुळे त्वचेची खोल-स्वच्छता होते. वाफ घेतल्याने त्वचेवर चांगली चमक येते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात.

3 / 5
वाफेनंतर लगेच त्वचेची मालिश करण्यास विसरू नका. वाफ घेतल्यावर लगेचच आपल्या त्वचेची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरणही सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला चांगला मसाज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑलिव्ह ऑईलचीही मदत घेऊ शकता.

वाफेनंतर लगेच त्वचेची मालिश करण्यास विसरू नका. वाफ घेतल्यावर लगेचच आपल्या त्वचेची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरणही सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला चांगला मसाज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑलिव्ह ऑईलचीही मदत घेऊ शकता.

4 / 5
हिवाळ्यामध्ये सकाळी कोरफड जेल देखील त्वचेला लावणे फायदेशीर आहे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

हिवाळ्यामध्ये सकाळी कोरफड जेल देखील त्वचेला लावणे फायदेशीर आहे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली