AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!

कोरोनानंतर आपल्या सर्वांचाच जीवनामध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष: ज्यालोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना कोरोनानंतर अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये विशेष: डोकेदुखी. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

| Updated on: Feb 08, 2022 | 11:10 AM
Share
कोरोनानंतर आपल्या सर्वांचाच जीवनामध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष: ज्यालोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना कोरोनानंतर अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये विशेष: डोकेदुखी. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

कोरोनानंतर आपल्या सर्वांचाच जीवनामध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष: ज्यालोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना कोरोनानंतर अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये विशेष: डोकेदुखी. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

1 / 5
डोकेदुखी दूर करण्यासाठी तुळशीचा चहा पिऊ शकतो. तुळशीची पाने हा एक प्रकारचा नैसर्गिक उपाय मानला जातो. ताणलेले स्नायू शांत होण्यास मदत होते. एक कप पाणी उकळून त्यात तुळशीची पाने टाका आणि उकळू द्या. आता हा चहा प्या. हा चहा दररोज पिल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

डोकेदुखी दूर करण्यासाठी तुळशीचा चहा पिऊ शकतो. तुळशीची पाने हा एक प्रकारचा नैसर्गिक उपाय मानला जातो. ताणलेले स्नायू शांत होण्यास मदत होते. एक कप पाणी उकळून त्यात तुळशीची पाने टाका आणि उकळू द्या. आता हा चहा प्या. हा चहा दररोज पिल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

2 / 5
डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. यासाठी वाफेच्या पाण्यामध्ये थोडी आल्याची पावडर देखील मिक्स करा. यामुळे अधिक फायदा होईल. वाफ घेताना चेहरा गरम पाण्याच्या खूप जवळ नसावा हे लक्षात ठेवा.

डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. यासाठी वाफेच्या पाण्यामध्ये थोडी आल्याची पावडर देखील मिक्स करा. यामुळे अधिक फायदा होईल. वाफ घेताना चेहरा गरम पाण्याच्या खूप जवळ नसावा हे लक्षात ठेवा.

3 / 5
डोकेदुखी दूर करण्यात आले महत्त्वाची भूमिका बजावते. एक चमचा आले पावडर घेऊन त्यात दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही मिनिटे कपाळावर लावून ठेवा. हे डोकेदुखीच्या औषधाप्रमाणे काम करेल आणि आराम देईल.

डोकेदुखी दूर करण्यात आले महत्त्वाची भूमिका बजावते. एक चमचा आले पावडर घेऊन त्यात दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही मिनिटे कपाळावर लावून ठेवा. हे डोकेदुखीच्या औषधाप्रमाणे काम करेल आणि आराम देईल.

4 / 5
डोकेदुखीची त्रास वाढतच असेल तर काॅटनचा कपडा घ्या आणि तो तव्यावर गरम करून घ्या. त्यानंतर हा गरम कपडा कपाळावर काही वेळ ठेवा. यामुळे डोकेदुखीमध्ये थोडासा आराम नक्कीच मिळेल.

डोकेदुखीची त्रास वाढतच असेल तर काॅटनचा कपडा घ्या आणि तो तव्यावर गरम करून घ्या. त्यानंतर हा गरम कपडा कपाळावर काही वेळ ठेवा. यामुळे डोकेदुखीमध्ये थोडासा आराम नक्कीच मिळेल.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली