Photo Gallery : अतिरिक्त ऊस कारखान्यावर नव्हे तर फडातच आगीच्या भक्षस्थानी, काय आहेत कारणे?
नांदेड : साखर कारखान्यांकडे सादर केलेल्या लागण तारिखनुसार जर ऊसतोड झाली असती तर आज मराठवाड्यातील चित्र काही वेगळे राहिले असते. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी हेच पीक आज फडातच वाळून जात आहे. तर दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटना ह्या वाढत आहेत. असाच प्रकार जिल्ह्यातील अंतरगाव येथे समोर आला आहे. नायगाव तालुक्यातील अंतरगाव शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 9 शेतकऱ्यांचा 20 एकरातील ऊस जळू खाक झाला आहे. त्यामुळे वर्षभराची मेहनत तर वाया गेलीच पण आता ऊसाचे उत्पादन घ्यावे की नाही अशी परस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
पनीर असली की नकली कसे ओळखाल ?, या टिप्स येतील कामी ?
गडकिल्ल्यांवर पावसात भ्रमंती करायचीय, पुणे जिल्ह्यातील हे किल्ले पाहा...
ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला भूत शुद्धी विवाह, देवीपुढे दोघांनी...फोटो व्हायरल!
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, फायदे पाहून हरखून जाल...