AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | राज्यात शुक्रवारी या जिल्ह्यांना रेड-ऑरेन्ज अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Maharashtra School And Colleges Holiday 28 July | भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक राज्यांना शुक्रवारी 28 जुलैसाठी रेड आणि ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

| Updated on: Jul 27, 2023 | 11:33 PM
Share
मुंबईसह राज्यभरात आज दिवसभर जोरदार पाऊस झाला. हा मुसळधार पाऊस उद्या 28 जुलै रोजीही सुरु राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.  भारतीय हवामान विभागाने  मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 28 जुलैला रेड अलर्ट दिला आहे.

मुंबईसह राज्यभरात आज दिवसभर जोरदार पाऊस झाला. हा मुसळधार पाऊस उद्या 28 जुलै रोजीही सुरु राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. भारतीय हवामान विभागाने मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 28 जुलैला रेड अलर्ट दिला आहे.

1 / 8
Maharashtra Rain | राज्यात शुक्रवारी या जिल्ह्यांना रेड-ऑरेन्ज अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

2 / 8
Rain Marathi News

Rain Marathi News

3 / 8
हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना 28 जुलैला सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना 28 जुलैला सुट्टी जाहीर केली आहे.

4 / 8
ठाण्यात उद्या (28 जुलै) ऑरेन्ज अलर्ट  आहे. त्यामुळे ठाण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाण्यात उद्या (28 जुलै) ऑरेन्ज अलर्ट आहे. त्यामुळे ठाण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

5 / 8
तर पालघरला असलेल्या ऑरेन्ज अलर्टच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलली आहे.

तर पालघरला असलेल्या ऑरेन्ज अलर्टच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलली आहे.

6 / 8
रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेन्ज अलर्ट आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने फक्त शाळांना सुट्टी घोषित केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेन्ज अलर्ट आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने फक्त शाळांना सुट्टी घोषित केली आहे.

7 / 8
रायगड जिल्ह्यालाही ऑरेन्ज अलर्ट असल्याने पहिली ते दहावीच्या शाळांना सुट्टी असणार आहे.

रायगड जिल्ह्यालाही ऑरेन्ज अलर्ट असल्याने पहिली ते दहावीच्या शाळांना सुट्टी असणार आहे.

8 / 8
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.