AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट सायंकाळी..

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 8:58 PM
Share
बऱ्याचदा आणि जवळपास सर्वांनाच साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागते. ही भूक अशावेळी लागते, ज्यावेळी आपण ऑफिसमध्ये असतो किंवा ऑफिसमधून निघालो असतो. 

बऱ्याचदा आणि जवळपास सर्वांनाच साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागते. ही भूक अशावेळी लागते, ज्यावेळी आपण ऑफिसमध्ये असतो किंवा ऑफिसमधून निघालो असतो. 

1 / 5
मग यादरम्यान काहीही जे मिळेल गडबडीत ते खाल्ले जाते. मात्र, यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही भूक अत्यंत महत्वाची आहे. 

मग यादरम्यान काहीही जे मिळेल गडबडीत ते खाल्ले जाते. मात्र, यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही भूक अत्यंत महत्वाची आहे. 

2 / 5
नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

3 / 5
लोकांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामोसे, जिलेबी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, तळलेले मोमोज आणि गोली भेळ या गोष्टी खाणे टाळावे. 

लोकांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामोसे, जिलेबी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, तळलेले मोमोज आणि गोली भेळ या गोष्टी खाणे टाळावे. 

4 / 5
दिवसभर जर तुम्ही डाएट करत असाल आणि संध्याकाळी अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते धोकादायक नक्कीच आहे. यादरम्यान हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. 

दिवसभर जर तुम्ही डाएट करत असाल आणि संध्याकाळी अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते धोकादायक नक्कीच आहे. यादरम्यान हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. 

5 / 5
Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.