AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट सायंकाळी..

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 8:58 PM
Share
बऱ्याचदा आणि जवळपास सर्वांनाच साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागते. ही भूक अशावेळी लागते, ज्यावेळी आपण ऑफिसमध्ये असतो किंवा ऑफिसमधून निघालो असतो. 

बऱ्याचदा आणि जवळपास सर्वांनाच साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागते. ही भूक अशावेळी लागते, ज्यावेळी आपण ऑफिसमध्ये असतो किंवा ऑफिसमधून निघालो असतो. 

1 / 5
मग यादरम्यान काहीही जे मिळेल गडबडीत ते खाल्ले जाते. मात्र, यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही भूक अत्यंत महत्वाची आहे. 

मग यादरम्यान काहीही जे मिळेल गडबडीत ते खाल्ले जाते. मात्र, यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ही भूक अत्यंत महत्वाची आहे. 

2 / 5
नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.

3 / 5
लोकांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामोसे, जिलेबी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, तळलेले मोमोज आणि गोली भेळ या गोष्टी खाणे टाळावे. 

लोकांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामोसे, जिलेबी, पाणीपुरी, वडापाव, कचोरी, तळलेले मोमोज आणि गोली भेळ या गोष्टी खाणे टाळावे. 

4 / 5
दिवसभर जर तुम्ही डाएट करत असाल आणि संध्याकाळी अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते धोकादायक नक्कीच आहे. यादरम्यान हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. 

दिवसभर जर तुम्ही डाएट करत असाल आणि संध्याकाळी अशा गोष्टींचे सेवन करत असाल तर ते धोकादायक नक्कीच आहे. यादरम्यान हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. 

5 / 5
Follow Us
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!