AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाण्यात होता चुकीचा शब्द, बदलताच ठरलं प्रचंड लोकप्रिय, मोडले सर्व रेकॉर्ड, आजही प्रत्येकाचं आवडतं

मनोज कुमार यांच्या या गाण्यात होती एक मोठी चूक, पण एक शब्द बदलताच गाणं ठरलं प्रचंड लोकप्रिय. 59 वर्षांपासून प्रत्येकाच्या ओठांवर असतं हे गाणं.

| Updated on: May 22, 2026 | 1:08 PM
Share
देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती 'मेरे देश की धरती' या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं.

देशभक्तीपर गाण्यांचा विषय निघाला की आजही सर्वप्रथम आठवण येते ती 'मेरे देश की धरती' या अजरामर गाण्याची. तब्बल 59 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वाजवलं जातं.

1 / 6
हे गाणं 'उपकार' या चित्रपटातील होतं. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेपासून प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. देशभक्ती, शेतकरी आणि सैनिकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

हे गाणं 'उपकार' या चित्रपटातील होतं. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेपासून प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. देशभक्ती, शेतकरी आणि सैनिकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

2 / 6
चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली होती. त्यामधील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे गाणं इतिहासात अजरामर ठरलं. या गीतामागे एक अतिशय रंजक किस्सा दडलेला आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, गीतकार गुलशन बावरा यांनी हे गाणं लिहिलं होतं. मात्र सुरुवातीला या गाण्याची पहिली ओळ वेगळी होती.

चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रचंड गाजली होती. त्यामधील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’ हे गाणं इतिहासात अजरामर ठरलं. या गीतामागे एक अतिशय रंजक किस्सा दडलेला आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, गीतकार गुलशन बावरा यांनी हे गाणं लिहिलं होतं. मात्र सुरुवातीला या गाण्याची पहिली ओळ वेगळी होती.

3 / 6
त्यांनी सुरुवातीला ‘इस देश की धरती सोना उगले’ अशी ओळ लिहिली होती. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान मात्र कल्याणजी–आनंदजी यांना ‘इस’ हा शब्द सतत खटकत होता. गाण्याच्या धुनेसोबत तो शब्द योग्य प्रकारे जुळत नव्हता आणि अपेक्षित भावना निर्माण होत नव्हती.

त्यांनी सुरुवातीला ‘इस देश की धरती सोना उगले’ अशी ओळ लिहिली होती. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान मात्र कल्याणजी–आनंदजी यांना ‘इस’ हा शब्द सतत खटकत होता. गाण्याच्या धुनेसोबत तो शब्द योग्य प्रकारे जुळत नव्हता आणि अपेक्षित भावना निर्माण होत नव्हती.

4 / 6
गाण्यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीला गीतकार गुलशन बावरा यांनाही या ओळीत काही त्रुटी वाटत नव्हती. मात्र कल्याणजी-आनंदजी यांना असं वाटत होतं की ‘इस देश’ म्हणताना आपल्या देशाशी असलेली आत्मीयता आणि जवळीक जाणवत नाही. गाण्यात ‘माझा देश’ अशी भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त व्हायला हवी होती.

गाण्यावर अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण समाधान मिळत नव्हतं. सुरुवातीला गीतकार गुलशन बावरा यांनाही या ओळीत काही त्रुटी वाटत नव्हती. मात्र कल्याणजी-आनंदजी यांना असं वाटत होतं की ‘इस देश’ म्हणताना आपल्या देशाशी असलेली आत्मीयता आणि जवळीक जाणवत नाही. गाण्यात ‘माझा देश’ अशी भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त व्हायला हवी होती.

5 / 6
अखेर कल्याणजी-आनंदजी यांच्या मनात अचानक ‘मेरे देश’ हा शब्द आला आणि त्यांनी ‘इस’ ऐवजी ‘मेरे’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. हा बदल होताच गाण्याची संपूर्ण भावना बदलली आणि ती ओळ धुनेसोबत अगदी परफेक्ट बसली. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. हे गाणं देशभरात लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.

अखेर कल्याणजी-आनंदजी यांच्या मनात अचानक ‘मेरे देश’ हा शब्द आला आणि त्यांनी ‘इस’ ऐवजी ‘मेरे’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. हा बदल होताच गाण्याची संपूर्ण भावना बदलली आणि ती ओळ धुनेसोबत अगदी परफेक्ट बसली. गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. हे गाणं देशभरात लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलं.

6 / 6
Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल