AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातं टिकवायचं असेल तर फक्त…; प्रेमाबाबत अमृता खानविलकरनं सांगितलं खास सिक्रेट!

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिने एखादं नात टिकवायचं असेल तर काय करावे याबाबत सल्ला दिला आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 5:00 PM
Share
मराठी-हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच लग्न आणि संसार टिकवण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तिने मुलांना संसार सुखी ठेवण्यासाठी एक खास आणि व्यावहारिक सल्ला दिला आहे. अमृता नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

मराठी-हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच लग्न आणि संसार टिकवण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तिने मुलांना संसार सुखी ठेवण्यासाठी एक खास आणि व्यावहारिक सल्ला दिला आहे. अमृता नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

1 / 6
एका मुलाखतीत अमृता खानविलकर लग्न, संसार आणि अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, "फक्त प्रेमावरच लग्न टिकत नाही. जर दोघेही कमावते असतील, दोघांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे."

एका मुलाखतीत अमृता खानविलकर लग्न, संसार आणि अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, "फक्त प्रेमावरच लग्न टिकत नाही. जर दोघेही कमावते असतील, दोघांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे."

2 / 6
मुलांना संसार टिकवण्याची विशेष टीप देत अमृता म्हणाली, "मी मुलांना खूप नम्रतेने सांगते की, कृपया हे सर्व काही इगोवर घेऊ नका. ही गोष्ट तुमच्यासाठीच चांगली आहे."

मुलांना संसार टिकवण्याची विशेष टीप देत अमृता म्हणाली, "मी मुलांना खूप नम्रतेने सांगते की, कृपया हे सर्व काही इगोवर घेऊ नका. ही गोष्ट तुमच्यासाठीच चांगली आहे."

3 / 6
अमृता पुढे म्हणाली, "आजकाल संवादाच्या अभावामुळे अनेक घटस्फोट होत आहेत. संवाद हे मानवजातीला मिळालेलं एक सुंदर वरदान आहे. प्राणी हे करू शकत नाहीत, पण आपल्याकडे डोके आहे, शब्द आहेत, बोलण्याची क्षमता आहे. फक्त खाणे-पिणे आणि वंश वाढवणे एवढेच नाही; आपण समाजाचा महत्त्वाचा भाग आहोत. म्हणूनच या गोष्टी इगोवर घेऊ नका. हे मुलांसाठीही तितकेच फायद्याचे आणि आवश्यक आहे."

अमृता पुढे म्हणाली, "आजकाल संवादाच्या अभावामुळे अनेक घटस्फोट होत आहेत. संवाद हे मानवजातीला मिळालेलं एक सुंदर वरदान आहे. प्राणी हे करू शकत नाहीत, पण आपल्याकडे डोके आहे, शब्द आहेत, बोलण्याची क्षमता आहे. फक्त खाणे-पिणे आणि वंश वाढवणे एवढेच नाही; आपण समाजाचा महत्त्वाचा भाग आहोत. म्हणूनच या गोष्टी इगोवर घेऊ नका. हे मुलांसाठीही तितकेच फायद्याचे आणि आवश्यक आहे."

4 / 6
अमृता मुलाखतीमध्ये म्हणाली की, "बोलून अनेक समस्या सुटतात. संवाद नसेल तर इगो येऊ शकतो. संवाद हीच संसार टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे."

अमृता मुलाखतीमध्ये म्हणाली की, "बोलून अनेक समस्या सुटतात. संवाद नसेल तर इगो येऊ शकतो. संवाद हीच संसार टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे."

5 / 6
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'नटरंग', 'चंद्रमुखी', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तिच्या या विचारसरणीमुळे ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर जीवनाबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'नटरंग', 'चंद्रमुखी', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तिच्या या विचारसरणीमुळे ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर जीवनाबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

6 / 6
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत