Hindu wedding traditions : दिवसा की रात्री, लग्न कधी करावं ? योग्य वेळ कोणती ?
Facts : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे, तो महत्वपूर्ण संस्कार आहे. भारतीय संस्कृतीत लग्न हे फक्त दोन व्यक्तींपुरतं मर्यादित नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन आणि दोन संस्कृतींचा संगम असतो. पण बबऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की लग्न हे दिवसा करावं की रात्री ? आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की राम आणि सीतेचा विवाह दिवसा झाला होता आणि शिव आणि पार्वतीचा विवाह दिवसा झाला होता. पण आजकाल बऱ्याच समारंभात दिसत की सप्तपदी, किंवा सात फेरे हे रात्री होतात. मग नेमकं खरं काय, लग्न कधी करावं, त्याची योग्य वेळ कोणती ?

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया आता कशी दिसते? फोटो पाहून व्हाल थक्क
याला म्हणतात खरं सौंदर्य, फोटोमधील अभिनेत्री कोण? जिच्या साडीची होतेय चर्चा
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पत्रकार पोपटलाल यांची कमाई किती ?
मानवाने सर्वात आधी कोणत्या फळाची शेती केली ?
IPL 2026 : अंशुल कंबोजची वाईट स्थिती, लुटवल्या इतक्या धावा
अंजली अरोराचा अप्रतिम लुक, हॉट फोटोंनी वेधलं लक्ष
