AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथं कळते तुमच्या मृत्यूची तारीख, एका क्षणात भविष्यवाणी, भारतातलं अद्भूत ठिकाण माहिती आहे का?

भारतात असं एक ठिकाण आहे जिथं जाताच तुम्हाला तुमचा मृत्यू कधी होईल हे समजतं. लोक त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

| Updated on: Aug 03, 2025 | 12:21 AM
Share
जगात अशा काही चमत्कारिक जागा आहेत, त्याविषयी अजूनही कोणालाच काहीही समजू शकलेलं नाही. भारतात तर काही ठिकाणी फारच चमत्कारीक ठिकाणं आहेत.

जगात अशा काही चमत्कारिक जागा आहेत, त्याविषयी अजूनही कोणालाच काहीही समजू शकलेलं नाही. भारतात तर काही ठिकाणी फारच चमत्कारीक ठिकाणं आहेत.

1 / 6
भारतातील वाराणसी येथे एक विहीर आहे. तेथील लोकांच्या मान्यतेनुसार या विहिरीत डोकावून पाहिल्यावर आपला मृत्यू कधी होतो ते लगेच समजते.

भारतातील वाराणसी येथे एक विहीर आहे. तेथील लोकांच्या मान्यतेनुसार या विहिरीत डोकावून पाहिल्यावर आपला मृत्यू कधी होतो ते लगेच समजते.

2 / 6
या विहिरीचे नाव चंद्रकूप असे आहे. या चंद्रकूप विहिरीत डोकावून पाहिल्यावर सावलीच्या मदतीने आपला मृत्यू कधी होईल, याबाबत समजते, अशी तेथील लोकांची धारणा आहे.

या विहिरीचे नाव चंद्रकूप असे आहे. या चंद्रकूप विहिरीत डोकावून पाहिल्यावर सावलीच्या मदतीने आपला मृत्यू कधी होईल, याबाबत समजते, अशी तेथील लोकांची धारणा आहे.

3 / 6
विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली जर व्यवस्थित दिसून आली तर तुम्हाला कोणताही धोका नाही, असा त्याचा अर्थ होतो. मात्र तुम्ही विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली दिसत नसेल तर पुढच्याच सहा महिन्यांत तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा समज आहे.

विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली जर व्यवस्थित दिसून आली तर तुम्हाला कोणताही धोका नाही, असा त्याचा अर्थ होतो. मात्र तुम्ही विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली दिसत नसेल तर पुढच्याच सहा महिन्यांत तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा समज आहे.

4 / 6
चंद्रकूप या विहिरीची निर्मिती खुद्द चंद्रदेवानेच केली आहे, असे तेथील लोक मानतात. चंद्रदेवाने अनेक वर्षे भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या विहिरीला रहस्यमयी शक्तीचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.

चंद्रकूप या विहिरीची निर्मिती खुद्द चंद्रदेवानेच केली आहे, असे तेथील लोक मानतात. चंद्रदेवाने अनेक वर्षे भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या विहिरीला रहस्यमयी शक्तीचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.