AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथं कळते तुमच्या मृत्यूची तारीख, एका क्षणात भविष्यवाणी, भारतातलं अद्भूत ठिकाण माहिती आहे का?

भारतात असं एक ठिकाण आहे जिथं जाताच तुम्हाला तुमचा मृत्यू कधी होईल हे समजतं. लोक त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

| Updated on: Aug 03, 2025 | 12:21 AM
Share
जगात अशा काही चमत्कारिक जागा आहेत, त्याविषयी अजूनही कोणालाच काहीही समजू शकलेलं नाही. भारतात तर काही ठिकाणी फारच चमत्कारीक ठिकाणं आहेत.

जगात अशा काही चमत्कारिक जागा आहेत, त्याविषयी अजूनही कोणालाच काहीही समजू शकलेलं नाही. भारतात तर काही ठिकाणी फारच चमत्कारीक ठिकाणं आहेत.

1 / 6
भारतातील वाराणसी येथे एक विहीर आहे. तेथील लोकांच्या मान्यतेनुसार या विहिरीत डोकावून पाहिल्यावर आपला मृत्यू कधी होतो ते लगेच समजते.

भारतातील वाराणसी येथे एक विहीर आहे. तेथील लोकांच्या मान्यतेनुसार या विहिरीत डोकावून पाहिल्यावर आपला मृत्यू कधी होतो ते लगेच समजते.

2 / 6
या विहिरीचे नाव चंद्रकूप असे आहे. या चंद्रकूप विहिरीत डोकावून पाहिल्यावर सावलीच्या मदतीने आपला मृत्यू कधी होईल, याबाबत समजते, अशी तेथील लोकांची धारणा आहे.

या विहिरीचे नाव चंद्रकूप असे आहे. या चंद्रकूप विहिरीत डोकावून पाहिल्यावर सावलीच्या मदतीने आपला मृत्यू कधी होईल, याबाबत समजते, अशी तेथील लोकांची धारणा आहे.

3 / 6
विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली जर व्यवस्थित दिसून आली तर तुम्हाला कोणताही धोका नाही, असा त्याचा अर्थ होतो. मात्र तुम्ही विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली दिसत नसेल तर पुढच्याच सहा महिन्यांत तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा समज आहे.

विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली जर व्यवस्थित दिसून आली तर तुम्हाला कोणताही धोका नाही, असा त्याचा अर्थ होतो. मात्र तुम्ही विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली दिसत नसेल तर पुढच्याच सहा महिन्यांत तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा समज आहे.

4 / 6
चंद्रकूप या विहिरीची निर्मिती खुद्द चंद्रदेवानेच केली आहे, असे तेथील लोक मानतात. चंद्रदेवाने अनेक वर्षे भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या विहिरीला रहस्यमयी शक्तीचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.

चंद्रकूप या विहिरीची निर्मिती खुद्द चंद्रदेवानेच केली आहे, असे तेथील लोक मानतात. चंद्रदेवाने अनेक वर्षे भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या विहिरीला रहस्यमयी शक्तीचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.