AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील अनोखं शिवमंदिर, जिथे शिवलिंगासमोर नाही नंदी महाराजांची मूर्ती, कुठे आहे हे ठिकाण?

भारतातील एकमेव मंदिर जिथे महादेवाच्या मंदिरापुढे नाही नंदी महाराजांची मूर्ती. कुठे आहे हे मंदिर? जाणून घ्या कारण

| Updated on: Mar 21, 2026 | 12:55 PM
Share
महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक अनोखे आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर म्हणजे कपालेश्वर मंदिर. हे मंदिर आपल्या विशेष परंपरेमुळे देशभरात प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक अनोखे आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर म्हणजे कपालेश्वर मंदिर. हे मंदिर आपल्या विशेष परंपरेमुळे देशभरात प्रसिद्ध आहे.

1 / 6
कपालेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगासमोर नंदी महाराजांची मूर्ती नाही. भारतातील शिव मंदिरांमध्ये हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

कपालेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगासमोर नंदी महाराजांची मूर्ती नाही. भारतातील शिव मंदिरांमध्ये हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

2 / 6
सामान्यतः प्रत्येक शिव मंदिरात शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती विराजमान असते. मात्र, कपालेश्वर मंदिरात ही परंपरा दिसत नाही. यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, जी या मंदिराचे महत्त्व अधिक वाढवते.

सामान्यतः प्रत्येक शिव मंदिरात शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती विराजमान असते. मात्र, कपालेश्वर मंदिरात ही परंपरा दिसत नाही. यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, जी या मंदिराचे महत्त्व अधिक वाढवते.

3 / 6
कथेनुसार, ब्रह्मदेवाला पाच मुख होते. त्यापैकी एक मुख सतत निंदा करत असे. त्यामुळे रागाच्या भरात भगवान शिव यांनी त्या पाचव्या मुखाचा वध केला. या कृतीमुळे शिवांना ब्रह्महत्येचे पाप लागले.

कथेनुसार, ब्रह्मदेवाला पाच मुख होते. त्यापैकी एक मुख सतत निंदा करत असे. त्यामुळे रागाच्या भरात भगवान शिव यांनी त्या पाचव्या मुखाचा वध केला. या कृतीमुळे शिवांना ब्रह्महत्येचे पाप लागले.

4 / 6
या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिव संपूर्ण ब्रह्मांडात भटकत राहिले, पण त्यांना कुठेही शांती मिळाली नाही. शेवटी ते सोमेश्वर येथे पोहोचले. तेव्हा एका नंदीने त्यांना रामकुंड येथे जाऊन स्नान करण्याचा सल्ला दिला.

या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिव संपूर्ण ब्रह्मांडात भटकत राहिले, पण त्यांना कुठेही शांती मिळाली नाही. शेवटी ते सोमेश्वर येथे पोहोचले. तेव्हा एका नंदीने त्यांना रामकुंड येथे जाऊन स्नान करण्याचा सल्ला दिला.

5 / 6
भगवान शिवांनी रामकुंडात स्नान केल्यानंतर त्यांना तत्काळ ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. या कृतीमुळे प्रसन्न होऊन शिवांनी नंदीला केवळ आपले वाहन न मानता त्याला गुरुचा दर्जा दिला. याच कारणामुळे येथे नंदीची मूर्ती बसवलेली नाही. असे मानले जाते की नंदी रामकुंड परिसरातच विराजमान आहेत.

भगवान शिवांनी रामकुंडात स्नान केल्यानंतर त्यांना तत्काळ ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. या कृतीमुळे प्रसन्न होऊन शिवांनी नंदीला केवळ आपले वाहन न मानता त्याला गुरुचा दर्जा दिला. याच कारणामुळे येथे नंदीची मूर्ती बसवलेली नाही. असे मानले जाते की नंदी रामकुंड परिसरातच विराजमान आहेत.

6 / 6
Follow Us
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.