AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगडच्या शेतीतून लाखो रुपयांचा फायदा, 75 दिवसात उत्पादन, आतापर्यंत 32 टन कलिंगडची विक्री

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:44 AM
Share
कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूक येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची शेती करत त्यातून भरघोस आर्थिक फायदा झाला आहे.

कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूक येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची शेती करत त्यातून भरघोस आर्थिक फायदा झाला आहे.

1 / 6
दीड महिन्यापुर्वी अडीच लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची लागवड केली.

दीड महिन्यापुर्वी अडीच लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची लागवड केली.

2 / 6
75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

3 / 6
आतापर्यंत त्यांचे ३२ टन कलिंगडची व्यापा-यांनी खरेदी केली असून जम्मू, गुजरात, मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे.

आतापर्यंत त्यांचे ३२ टन कलिंगडची व्यापा-यांनी खरेदी केली असून जम्मू, गुजरात, मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे.

4 / 6
केलेला खर्च वजा जाता उर्वरीत कलिंगडच्या शेतीतून त्यांना सहा लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

केलेला खर्च वजा जाता उर्वरीत कलिंगडच्या शेतीतून त्यांना सहा लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

5 / 6
कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडीच महिन्याचा कालावधी लागतो, त्यातच कांद्याला सध्या भाव नाही मात्र कलिंगडच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे.

कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडीच महिन्याचा कालावधी लागतो, त्यातच कांद्याला सध्या भाव नाही मात्र कलिंगडच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.